पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली होणार; भाजप नेत्याचे संकेत

मुंबई । विधानसभा निवडणूकाकानानंतर मोठया सत्तानाट्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवड्यात एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात होत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली होतील, असे विधान … Read more

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. – संजय राऊत

पुणे । ”आम्ही सत्ते आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार … Read more

‘ते’ प्रकरण अंगाशी आल्यामुळेचं जलयुक्त शिवार योजनेची चौकशी; चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारवर थेट आरोप

मुंबई । जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर चांगलेच भडकले आहेत. आरेमधील कारशेडचं स्थलांतर सरकारच्या अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयावर भाजपच्या इतर नेत्यांसह चंद्रकांत पाटील … Read more

आता अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, आदेश जारी

मुंबई । यापुढे राज्यातील आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय होणार नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेशच जारी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दरम्यान बदल्यांवरून तणाव निर्माण झाला होता. यानंतर भविष्यात या संदर्भात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांच्या संमतीने नवे बदल करण्यात आलेत. सामान्य प्रशासन विभाग … Read more

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करा! सुब्रमण्यम स्वामींचा फुकटचा सल्ला

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनामुळे तयार झालेली सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. कोरोनाला आळा घालण्यास उद्धव ठाकरे असमर्थ आहेत. अशावेळी राष्ट्रपती शासन लागू करणे हाच एकमेव पर्याय उरतो असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

महा विकासाघाडीला १०० दिवस पूर्ण; मुख्यमंत्री म्हणून ‘हा’ एक निर्णय उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त समाधान देणारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोठ्या सत्तासंघर्षांननंतर तीन पक्षांच्या अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या शतकपूर्तीच्या निमित्तानं उद्धव यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. राज्यात अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला असतांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. अशा परिस्थतीत राज्यातील … Read more