Uttarakhand violence: उत्तराखंडमधील हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू 225 जण जखमी; नेमके घडले काय?

Uttarakhand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये शांत ठिकाण मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये (Uttarakhand violence) हिंसाचार उफाळून आला आहे. याठिकाणी तब्बल 225 जण जखमी होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात … Read more