आनंदीबेन पटेल नव्या राज्यपाल

नवी दिल्ली |  नव्याने केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारमध्ये राज्यपालांच्या बदल्या केल्या जाणार हे निश्चित होते. त्याला आज मुहूर्त लागला आहे. उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल पदी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राम नाईक यांचे वय ८५ झाल्याने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय भाaजपने घेतला आहे. तर आनंदीबेन पटेल राज्यपाल असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या राज्यपाल पदाची … Read more

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

अहमदाबाद| कधी काळी मोदींचे कट्टर विरोधक म्हणून गणल्या जाणाऱ्या ऑल्पेश ठाकूर यांनी या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मागील काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या सोबत काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले धवलसिंह झाला यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. Ahmedabad: Alpesh Thakor & Dhaval Singh Zala join Bharatiya Janata Party (BJP) in presence … Read more

मला सगळ्यांना वटणीवर आणायचंय : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | संसदेत ग्रंथालयातील एका हॉलमध्ये आज भाजपच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला नरेंद्र मोदी यांनी यांच्या सहित अमित शहा यांनी देखील संबोधले आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी खासदारांची चांगलीच तोंडी परीक्षा घेतली. संसदेत मंत्री फेरवार ड्युटीला गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची मला नावे द्या. मला सगळ्यांनाच वटणीवर आणायचे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. … Read more

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु – अशोक चव्हाण

नांदेड प्रतिनिधी | कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरु असून भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना चव्हाण … Read more

अर्थसंकल्प : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

नवी दिल्ली | दुसऱ्यांदा सत्ता रूढ झालेल्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या ५ जुलै रोजी मांडला जाणार आहे. या अर्थ संकल्पात नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच पातळींवर पिछेहाट झाली. त्यानंतर आता नव्याने सरकार स्थापन झाल्या नंतर मोदी सरकार शेतकऱ्यांची चांगलीच काळजी घेताना दिसते आहे. … Read more

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्याबाहेर रांगा

जळगाव प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतेच पक्षात राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या माझ्या मुंबईतील बंगल्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत असे ववक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. भाजपच्या विस्तार सभेत ते जळगाव मध्ये बोलत होते. याच वेळी त्यांनी विधान सभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एवढे आमच्या मागे लागले आहेत … Read more

पेट्रोल डीझेल होणार महाग | पाणी संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार लावणार पेट्रोल डिझेलवर कर

नवी दिल्ली |देशभर या वर्षी दुष्काळाचे संकट होते. या संकटावरमात करण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्यासाठी पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात येत्या अर्थ संकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी निवडणुकीत घोषणा केल्या प्रमाणे नव्याने शपथ घेतल्या बरोबर नवीन जल मंत्रालय निर्माण केले आहे. त्या … Read more

हिंसेच्या ‘त्या’ मुद्द्यावर प्रथमच बोलले नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना मॉब लीन्चींगच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. मॉब लीन्चींग हि सामाजिक समस्या आहे. त्याचा विमोड निश्चित केला पाहिजे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. मात्र या मुद्द्याचे राजकरण करणे उचित नाही दोषींवर खटला दाखल करून हा प्रकार न्यायपालिकेवर सोडला पाहिजे असे नरेंद्र मोदी … Read more

आणीबाणीत तुरुंगवास भोगणारांच्या पेन्शनचा सरकारच्या तिजोरीवर भार किती : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | १९७५ तंटे १९७७ या काळात राष्ट्रीय आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या लोकांना सरकारच्या वतीने दर महा पेन्शन दिली जाते. मोदी सरकारने सरकार मध्ये येताच हा संदर्भातील निर्णय घेतला होता. या पेन्शनवर अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट विधानसभेतच या संदर्भातील प्रश्न विचारून सरकारला माहिती मागितली. १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास … Read more

चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे. नवनीत … Read more