कॉंग्रेस सोबत आघाडी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसची मोठी हानी केली. याच निवडणुकीआधी कॉंग्रेसने वंचितला महाआघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नेमकी बोलणी कोणत्या मुद्द्यावर फिस्कटली याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उघड भाष्य्य केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित सलग ३ वेळा पराभूत … Read more

राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी … Read more

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना मिळाली हि मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |महाराष्ट्रातील ६ खासदारांना नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात सहभाग मिळाला आहे. त्यापैकी ४ कॅबेनेट तर ३ राज्य मंत्रीपदे आहेत. तर मागील मोदी सरकारमधील मंत्री राहिलेले नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुश गोयल हे या वेळी देखील मंत्री झाले आहेत. तसेच आकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना देखील प्रकाश आंबेडकरांना पराभूत केल्याचा इनाम म्हणून मंत्रिपद देण्यात आले आहे. … Read more

दोन्ही जागी निवडून आल्यावर तुम्ही कोणती जागा सोडणार ; आंबेडकर म्हणतात…..

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि सोलापूर आणि अकोला येथील लोकसभा उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही  जागी निवडून आल्यास कोणती जागा सोडणार या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे. पत्रकारांनी असा प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी फक्त एक स्मितहस्य केले आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणी निवडून आल्यावर कोणती जागा सोडणार या प्रश्नाचे उत्तर देताना प्रकाश … Read more

मोदी नाही ना पवार नाही ‘ हा ‘ नेताच होऊ शकतो पंतप्रधान ; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला अंदाज

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |शरद पवार ,ममता बानर्जी ,मायावती, चंद्राबाबू नायडू यांची नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत असली तरी शरद पवार यांचेच नाव सध्या अधिक चर्चेत आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना शरद पवार पंतप्रधान पदाच्या लायक वाटत नाहीत. म्हणून त्यांनी देखील आपला पंतप्रधान पदावरच अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा पुढील पंतप्रधान राहुल गांधी अथवा नरेंद्र मोदी होऊ शकत नाही. … Read more

तर मी कॉंग्रेसचा प्रचार केला असता : प्रकाश आंबेडकर

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | प्रियंका गांधी नरेंद्र मोदीयांच्या विरोधात उभा राहिल्या असत्या तर मी वाराणसीत जावून कॉंग्रेसचा प्रचार केला  असता. परंतु प्रियंका गांधी यांनी फक्त उभा राहण्याचे वातावरण तयार केले मात्र त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली कारण मोदी त्यांना ब्लॅकमेल करतात असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदीयांना लगावला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार … Read more

राष्ट्रवादीने मावळला चॉकलेट मतदारसंघ बनवले आहे : प्रकाश आंबेडकर

Untitled design

देहूरोड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, शरद पवारांनी नातवाच्या आग्रहासाठी साठी पार्थ पवार यांना मावळची लोकसभेची उमेदवारी दिली असून मावळ मतदार संघ हा चॉकलेट मतदारसंघ झाला केवळ थट्टा-मस्करी करण्याच राजकारण चालले आहे अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मावळ मतदार संघात सुरू आहे. मावळ मतदार संघ हा चॅलेंज मतदारसंघ असून या मतदारसंघा चे चॅलेंज राजकीय पार्ट्यांना नसून … Read more

दोन्ही कॉंग्रेस आणि सेनाभाजप करपलेली भाकर : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काय , शिवसेना -भाजप युती  काय या दोन्ही आघाड्या भाकरीच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्या एवढ्या करपलेल्या आहेत की त्या तव्यावर पुन्हा टाकल्या की वासही येत नाही त्यामुळे त्या आता फेकून देण्या लायक झाल्या आहेत अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली कराड … Read more

नरेंद्र मोदी दहावी नापास आणि प्रज्ञा ठाकूर दहशतवादी : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कुडाळ प्रतिनिधी |वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कुडाळ येथे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी येथे नरेंद्र मोदी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहावी नापास आहेत. आणि प्रज्ञा ठाकूर हि अजमल कसाब सारखी दहशतवादी आहे असे खळबळ जनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी कुडाळ येथे केले आहे. प्रकाश आंबेडकरांची  कुडाळ येथील … Read more

बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना प्रकाश आंबेडकरांनी तिलांजली दिली

Untitled design

 सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांचे विरोधी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख देखील घेतले आहे. बाबासाहेबांच्या विचारांना आणि तत्वाला प्रकाश आंबेडकर यांनी तिलांजली दिली आहे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्यांनी प्रकाश आंबेकर यांच्या सहितभाजपवर … Read more