कॉंग्रेस सोबत आघाडी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात….
मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसची मोठी हानी केली. याच निवडणुकीआधी कॉंग्रेसने वंचितला महाआघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नेमकी बोलणी कोणत्या मुद्द्यावर फिस्कटली याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उघड भाष्य्य केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित सलग ३ वेळा पराभूत … Read more