गरीबांसाठीची मोफत अन्नधान्य योजना मार्च 2022 नंतरही सुरू राहणार का? यावरील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उत्तर जाणून घ्या
नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना लॉकडाऊनमुळे संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील लोकं मोठ्या संख्येने बेरोजगार झाले होते. याशिवाय औद्योगिक शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात लोकांना घराकडे जावे लागले. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सवलतीच्या दरात … Read more