Maharashtra Tourism : एक अद्भुत किल्ला…1 ज्याचा भुयारी मार्ग जातो थेट आरबी समुद्रापर्यंत

Maharashtra Tourism : महाराष्ट्र (Maharashtra Tourism) म्हणजे गड -किल्ल्यांचे राज्य… राज्यातल्या अनेक भागात इतिहासकालीन गड -किल्यांनी आजही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. आजही हे किल्ले इतिहासाची साक्ष देतात. दुसरी महत्वाची आणि आश्चर्यचकित क्राऊन टाकणारी गोष्ट म्हणेज या किल्ल्यांची रचना. आता आपल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचीच गोष्ट पहा ना आजही हा किल्ला विशाल समुद्रात ठामपणे उभा आहे. … Read more