शिरोळमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली झाली पलटी; पुराच्या पाण्यात 2 लोक बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. परंतु या पावसामध्ये अनेक दुर्घटना होताना देखील आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. अशातच एक दुर्घटना आता शिरोळ तालुक्यामध्ये घडलेली आहे. ती म्हणजे गावात वाहतूक मार्गावर ट्रॅक्टरची ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झालेली घटना समोर आलेली आहे.

या घटनेमध्ये ट्रस्टच्या ट्रॉलीमध्ये गावचे सरपंच पती सुहास पाटील हे होते. त्यांच्यासह इतर दोन गंभीर दोघांना गंभीर दुखावत झाल्याची माहिती समोर आलेली आहे. एकूण 8 जण होते त्यातील 5 जण सुखरूप आहेत तर दोन जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेली गेल्याची माहिती समोर आलेली आहे. त्या दोघांनाही शोधण्याचे शोध कार्य चालू आहे. परंतु अजूनही त्या दोघांची काहीच माहिती लागलेली नाही.

ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॉली पलटी

या ठिकाणी एनडीआरएफचा पथक देखील तैनात केलेले आहे. आणि पाण्यात वाहून गेली. त्या दोन लोकांना शोधण्याचे कार्य देखील चालू झालेले आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट या गावात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये आठ जण होते. परंतु यावेळी चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. आणि त्याचा ताबा सुटल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली. या ट्रॉलीत एकूण 7 जण होते त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात पोहून एका बाजूला झाले. परंतु यामध्ये सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर इतर दोन लोकांचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यांची शोध मोहीम चालू आहे.