पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूर आला तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. पूरपरिस्थितीचा मोठा फटका राज्यातील नागरिकांना बसला असून सरकारकडून मदत मिळणार का अशी अशा व्यक्त करण्यात होत होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार कडून पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज … Read more