पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूर आला तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. पूरपरिस्थितीचा मोठा फटका राज्यातील नागरिकांना बसला असून सरकारकडून मदत मिळणार का अशी अशा व्यक्त करण्यात होत होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार कडून पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज … Read more

आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, आपल्या हिताचे आहे तेच करणार; मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्तांना ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पाहणी केली तसेच नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले. अतिवृष्टीचा अंदाज मिळाल्यापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे … Read more

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात तरी उतरले का? दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राटील पूरस्थिती वरून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत रिकामटेकडे दौरे करतायत की टीका करतात हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. प्रवीण दरेकर म्हणाले, एवढ्या … Read more

नैसर्गिक आपत्तींवर स्वतंत्र मंत्रालय हवे -देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

कराड | भूस्खलन व नैसर्गिक आपत्ती हे सखोल संशोधनाचे विषय बनले असून, त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज असल्याची सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पश्चिम घाटातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. … Read more

आमची सुद्धा इच्छा, पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं गिरकी घालून हजार कोटी द्यावे; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पूरस्थितीवरुन विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत असतानाच आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आमचीही अपेक्षा आहे की, पंतप्रधान मोदींनी यावे हेलिकॉप्टरनं गिरकी मारावी आणि पूरग्रस्तांना १००० कोटी रुपयांची मदत करावी असा … Read more

केंद्राने भेदभाव न करता मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी- एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला मदत करावी अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा … Read more

उशीर झालाय, पण सरकारने आता तरी मदत करावी- फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यावर आलेलं महापुराचं भयंकर संकट पाहता राज्य सरकारकडून तातडीची मदत अपेक्षित होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, हे नुकसान पाहता, राज्य सरकारकडून … Read more

पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, संतप्त पूरग्रस्तांचा आदित्य ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढे मोठे निक्सन झाले आहे. आणि पर्यावरणमंत्री असूनही … Read more

अभिनेत्री दीपाली सय्यदचा पूरग्रस्तांना दिलासा; तब्बल 10 कोटींची केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे अनेक भागात महापुर आला तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी देखील झाली. दरम्यान, महाराष्ट्रावर मोठं संकट आले असताना मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना तब्बल १० कोटींची मदत करत दिलासा दिला आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापूर येथील भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी … Read more

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबत घोषणा केली. संसदेत कृषिमंत्री तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये … Read more