महाराष्ट्राचा ‘जल क्रांती’ उपक्रम बदलू शकेल शेतकऱ्यांचे भवितव्य- नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन। महाराष्ट्रातील ‘जल क्रांती’ उपक्रम ज्याने बुलढाण्यासारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलला, देशभरात याचे अनुकरण  केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्यच बदलू शकत नाही तर महामार्गांचे जाळेही बळकट होऊ शकते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. सरकारचे थिंक टँक नीति आयोग या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहेत, असेही ते म्हणाले. रस्ते वाहतूक, महामार्ग आणि (MSME) … Read more

मोदी सरकाराच्या कांदा निर्यातबंदीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर निर्यातदार देशांना होणार- शरद पवार

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.दरम्यान, केंद्र सरकारने अचानकपणे घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलीन … Read more

उसाच्या अधिक आणि किडविरहित उत्पादनासाठी ऊस बेणेप्रक्रिया ; जाणून घेऊया नक्की कशी आहे प्रक्रिया आणि याचे फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  वाढणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती आणि वेळेवर उपलब्ध न होणारी रासायनिक खते यामुळे  उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ऊसासाठी ऍझेटोबॅक्‍टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास आपण रासायनिक खताची बचत करू शकतो. ऊसामध्ये  शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये १० … Read more

जमीन एनए कराची आहे ?? जाणून घेऊया जमीन एनए करण्याची सोप्पी पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली मोठ्या प्रमाणात जमिनीची मागणी वाढत आहे. याची कारणे विविध आहेत. पण जर शेतजमीन शेतीव्यतिरिक्त कामांसाठी विकत घ्यायची असेल तर त्याचे अकृषी अर्थात नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल … Read more

Post office च्या KVP योजनेत करा दुप्पट पैसे – मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 2 लाख ते 4 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात आपली साठवलेल भांडवल हे आपल्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. परंतु लोकं पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला रिटर्नही मिळेल याच विवंचनेत असतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षितही राहतील तसेच मॅच्युरिटीनंतर … Read more

शेतकरी विघातक कांदा निर्यातबंदीवर शरद पवारांनी केंद्राला दिला निर्णयावर पुनर्विचाराचा सल्ला

नवी दिल्ली । केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. मात्र, केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवण्याची शक्यता आहे. या अघोषित निर्यात … Read more

बळीराजा संकटात! केंद्रातील मोदी सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

नवी दिल्ली । केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात 500 ते 600 रुपयांची … Read more

आता शेती अवजारांसाठी मिळणार ८०% अनुदान, केंद्र सरकारची नवी योजना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. सरकरने एक नवीन योजना सुरु करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेद्वारे फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या काळात आधुनिक शेती करत असताना वेगवेगळ्या मशिनरीशिवाय शेतीला पर्याय नसल्याचे दिसून येते आहे. म्हणूनच केंद्र सरकारनेशेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्याची योजना आखली … Read more

आश्चर्यकारक! म्हशीने दिला चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगात दररोज अनेक आश्चर्य कारक घटना घडत असतात. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अडुळ येथे घडली असुन काळ्या म्हैशीने चक्क पांढर्‍या रेडकाला जन्म दिला आहे. अनेक म्हैशीना सर्वसाधारण भुरकट पांढरे ठिपके असणारी रेडके होतात. मात्र अडुळ येथील ज्ञानदेव तुकाराम शिर्के या शेतकऱ्यांच्या पाळीव म्हैशीने चार दिवसांपुर्वी गायीच्या वासरा … Read more

पंतप्रधान म्हणाले-“10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पोहोचले 6000 रुपये, मिळाले नसतील तर करा ‘हे’ काम”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी PMMSY अर्थात पंतप्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY-Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू केली. याच्या लॉन्चिंग नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीने देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या थेटबँक खात्यात पैसे पाठवले गेलेले आहेत. बिहारमध्येही सुमारे 75 लाख शेतकरी आहेत. आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपये बिहारच्या शेतकऱ्यांच्या … Read more