परभणीत वाळू माफिया निर्ढावले ! तहसीलदारावर केला प्राणघातक हल्ला

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात  अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न करण्यात येतोय .आज दुपारी असाच प्रयत्न करणाऱ्या  पाथरी तहसीलदारांच्या पथकावरच निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी हल्ला चढवण्याचा प्रकार घडला असून नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केल्यानंतर तहसीलदार आणि वाळू … Read more

कोरोनाव्हायरसची दहशत : त्याने जमिनीखाली गाडल्या ५००० जिवंत कोंबड्या

बेळगावमधील एका पोल्ट्री व्यावसायिकाने ५००० जिवंत कोंबड्या गाडल्या आहेत.

राधानगरी अभयारण्यात भीषण आग ; आग विझवण्यासाठी तरुणाईचे शर्थीचे प्रयत्न

राधानगरी जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी तरूणाई शर्थीचे प्रयत्न करत आहे?

कोल्हापूरात उसाच्या फडाला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

ऊसाच्या फडात लागलेल्या आगीने एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू – हसन मुश्रीफांची ग्वाही

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत तातडीने पावले उचलली जातील, प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक, सावकारांकडे असलेलं कर्जही आता माफ होणार

महाविकासआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी (सावकारी) ६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पुन्हा अस्मानी संकट! अमरावती जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस; रब्बीचं पीक सुद्धा गेलं?

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराज्यावर कोपला आहे. त्यातच रविवारी ४ वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडच पाणी पळालं आहे. या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीवर असलेल हरभरा, … Read more

बळीराजाला दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील … Read more

शासनाच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील केवळ ५९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

सांगली प्रतिनिधी । महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अखेर पहिली यादी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हैसाळ येथील ३७५ आणि बनपुरी येथील बाकी थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या … Read more

कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होतील- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होत. याच अनुषंगाने कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर … Read more