अनुचित जाती जमातीतील शेतक-यांनी कृषी योजनाचा लाभ घ्यावा : सभापती संजय गायकवाड

Mahableshwer Panchyat Samiti

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुका पंचायत समिती कृषी विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन २०२१-२२ करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेमधून शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विज कनेक्शन, विद्युत पंप संच, शेत तळ्याचे … Read more

अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावीत : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ई -पीक पाणी तलाठ्यांनी करावी, अन्यथा सरकारने तलाठी पदे रदद् करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी पाटील, योगेश झांबरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार उपस्थित होते. शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोईचे व्हावे यासाठी राज्य शासनाने … Read more

निवडणूक : खंडाळा कारखान्यांसाठी उद्यापासून अर्ज दाखल होणार

खंडाळा | खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या 21 जागांसाठी येत्या 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. उद्या दि. 19 सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटण प्रातांधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. खंडाळा … Read more

टेंभू उपसा योजना : सुपने, पश्चिम सुपनेतील बाधित शेतकरी 10 वर्षापासून वंचित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुपने, पश्चिम सुपने येथे टेंभू उपसा जलसिंचन योजनेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला ताबडतोब मिळावा, या मागणीसाठी कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, टेंभू उपसा जलसिंचन योजनेंतर्गत सुपने व पश्चिम सुपने येथील कोयना नदीकाठावरील शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आहे. त्या जमिनीचा … Read more

कारवाईची मागणी : जरंडेश्वर कारखान्याचे संचालक भाजपच्या किरीट सोमय्यांच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जरंडेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असलेल्या गुरू कमोडिटी प्रा. लि., जरेंडेश्वर शुगर प्रा. लि.राज्य सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी जरंडेश्वर कारखान्याच्या संचालकांनी भाजपचे राज्यसभेचे खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर प्रकरणी किरीट सोम्मया यांची मुंबईत त्याच्या … Read more

महिमानगड परिसरातील गावांचा उरमोडी सिंचन योजनेत समावेश करावा – दादासो काळे

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण तालुक्यातील उत्तर व पश्चिमेकडील गावांना वरदायिनी ठरणारी जिहे कटापूर सिंचन योजना प्रलंबित पडली असून ती मार्गी लावावी. तसेच महिमानगड परिसरातील सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या गावांचा उरमोडी सिंचन योजनेत समावेश करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिल्याची माहिती राष्ट्रीय कॉग्रेस युवकचे राज्य चिटणीस दादासाहेब काळे यांनी … Read more

एफआरपीचे तीन तुकडे म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार : साजिद मुल्ला

Baliraja Sajid Mulla

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य आणि केंद्र सरकार एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कुटील डाव रचत आहे. एकरकमी एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे. तेव्हा हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात शेतकरी सरकारला धडा शिकवतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे. साजिद मुल्ला … Read more

Cabinet Decisions :केंद्र सरकारने गहू, हरभरा, मोहरीसह रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवली

नवी दिल्ली । शेतकर्‍यांच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन तीव्र होत असताना, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह सर्व रब्बी पिकांचे किमान समर्थन मूल्य (MSP Hike) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन MSP रब्बी पिकांच्या मार्केटिंग … Read more

पाटबंधारे तलाव फुटल्याने पुराच्या पाण्यात महिलेसह चार जनावरांचा मृत्यू, शेकडो एकर शेतीचे नुकसान

कोल्हापूर | भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे. तलाव फुटल्याने पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिकांचे नुकसान झालेले आहे. बुधवारी रात्री 9. 45 वाजता सुमारास … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांची अजब मागणी : शेतात जाण्यासाठी रस्ता द्या, नाहीतर गांजा लावण्याची परवानगी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना शेतात 1 एकर गांजा लावण्याची परवानगी मागितली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ही अजब मागणीचे निवेदन शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात आज मंगळवारी दि. 31 रोजी दिले आहे. तारगांव येथील सुनील संपत मोरे असे या शेतकऱ्यांचे नांव आहे. कोरेगाव व कराड … Read more