पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांना विनापरिक्षा करणार पास ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता पास करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली. राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून … Read more

“हॅलो महाराष्ट्रच्या” बातमीनंतर अवघ्या काही तासांतच वीज कनेक्शन जोडण्याच्या मंत्र्याच्या सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विद्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास बारा लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. काल (दि.१ एप्रिल) हॅलो महाराष्ट्रने वित्तमंत्री यांच्या कराडच्या आयटीआय काॅलेजचे १२ लाख वीज बिल थकित असल्याने विद्यार्थी अंधारात अशी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर काही तासातच वीज … Read more

बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून, हाॅलतिकिट उद्यापासून मिळणार

औरंगाबाद | बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाणार असून, त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅलतिकीट) विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. शनिवार ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असणार … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनमुळे शिक्षण विभागात विध्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. राज्य मंडळा तर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या … Read more

वित्त राज्यमंत्र्यांच्या कराडमधील ITI काॅलेजचे 12 लाखांचे बिल थकित; विद्यार्थी अंधारात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विद्यानगर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सध्या या संस्थेत जवळपास दीड हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. मात्र या शासनाच्या संस्थेचे गेल्या पंधरा दिवसापूर्वी महावितरण कंपनीने विज बिल थकले असल्याने लाईट कनेक्शन तोडले आहे. शासनाच्या संस्थेवर महावितरणने … Read more

शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्याची मुदत वाढवा

औरंगाबाद । रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्तीचे आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन औरंगाबाद सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांना मेलद्वारे देण्यात आले. निवेदनात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक भागात स्थानिक प्रशासनाने लोकडाऊनची घोषणा केली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी, आवेदन पत्र भरण्याची सोय उपलब्ध न झाल्याने आवेदन पत्र भरता … Read more

पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखांत बदल

औरंगाबाद । पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. चालू महिन्यात 25 एप्रिलला होणारी परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात आली असून परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 23 मे रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 10 एप्रिल पर्यंत परीक्षेसाठी अर्ज भरता … Read more

आरटीई प्रवेशाचा लकी ड्रॉ ६ एप्रिलला

औरंगाबाद । आरटीई प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत पालकांच्या पाल्यांची नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून, जिल्हा स्तरावरील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करताना प्रवेशाचा ड्रॉ मंगळवारी ६ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. सीबीएसई शाळांच्या ११ जागांसाठी पालकानी दीड हजार अर्ज दाखल केले, असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार … Read more

दहावी – बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर

exams

औरंगाबाद : दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. बारावीची परीक्षा लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार. कोरोनामुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा महाविद्यालयात देण्याची सोय केली जाईल, तसेच परीक्षेसाठी वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेत परीक्षा देण्याची सोय केली जाईल. ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आता तीन … Read more

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाल्या कि …

varsha gaikwad

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. तसेच यंदाची परिक्षा अर्धा तास अगोदर सुरु होणार असून विद्यार्थ्यांना जादाचे ३० मिनिट दिले … Read more