सशस्त्र सीमा दलामध्ये 1522 जागांसाठी मेगाभरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सशस्त्र सीमा दलात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/default.aspx      SSB Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  Driver – 574 जागा Laboratory Assistant – 21 जागा Veterinary – … Read more

भारतात पुन्हा वाढला बेरोजगारीचा दर; जाणून घ्या यामागची खरी कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. भारतदेखील याला अपवाद राहिलेला नाही. कमी झालेल्या मागणीमुळे देशात कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या पाच आठवड्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ग्रामीण भारतातही परिस्थिती वाईट आहे. धान्य लावणीचा हंगाम संपल्यामुळे बेरोजगारीचा दर हा गेल्या आठ … Read more

१ सप्टेंबरपासून शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळं खबरदारी म्हणून बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता … Read more

करून दाखवलं! Google Classroom सुरु करणारं महाराष्ट्र राज्य ठरलं देशातील पहिलं

मुंबई । कोरोना संकटाने भविष्यातील आव्हानांची आज आपल्याला ओळख करून दिली आहे. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. अशा वेळी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत आजच्या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि … Read more

वडिल कुपोषित बालकांसाठी करतात काम; मुलगा UPSC परिक्षेत चमकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

मिर्झापूरचे सौरभ पांडे तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक सेवा आयोगाचे सिव्हिल सेवा परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मिर्झापूर मधील सौरभ पांडे यांनी ६६ वा रँक मिळविला आहे. त्यांचे वडील भारतीय जीवन विमा निगम मध्ये व्यवस्थापक पदावर काम करत आहेत. सौरभ यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्य परीक्षा पास केली होती. वडिलांचे सहकार्य … Read more

यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात पहिला

नवी दिल्ली । नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे … Read more

आजपासून आपल्या पगाराशी संबंधित एक मोठा नियम बदलला आहे, त्यासंबंधीतील सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात पसरलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने (EPF) नोकरीदार वर्गाला दिलासा देत EPF चे मासिक योगदान दरमहा 24 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते की मे, जून आणि जुलैमध्ये केवळ कर्मचार्‍यांच्या पीएफमध्ये 10% कपात होईल आणि कंपनीचेही 10% कॉन्ट्रिब्यूशन असेल, परंतु आज म्हणजे 1 ऑगस्टपासून … Read more

मलकापूरच्या कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून कु.आकांक्षा चव्हाण (96.40 टक्के), कु.अस्मिता पाटील (95.60 टक्के) व कु.मधूरा पाटील (94.40टक्के) या मुलींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. कु.उत्कर्षा काकडे (94.20 टक्के) हिने चौथा तर कु.वैष्णवी जाधव व … Read more

बोर्डाच्या परीक्षेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत, नवीन शिक्षण धोरणात काय बदलले ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे (नवीन शैक्षणिक धोरण 2020). याची औपचारिक घोषणा झाली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालयाला आता इथून पुढे शिक्षण मंत्रालय असे म्हटले जाईल. या नवीन धोरणांतर्गत सर्व नवीन गोष्टी लागू केल्या जातील. हे नवीन शिक्षण धोरण अशा प्रकारे डिझाइन केले गेले … Read more