[ISRO] टेक्निशियन पदाच्या ९० जागांची भरती

नोकरी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)  ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे, ज्याचे मुख्यालय बेंगलुरू शहरात आहे. इस्रोच्या स्थापनेमुळे भारतात अवकाश संशोधन उपक्रमांची सुरवात झाली. इसरो हे डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DOS) द्वारे  व्यवस्थापित केले जाते, जे भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात. सदर या विभागात टेक्निशियन पदाच्या ९० जागांच्या भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहे. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1]केमिकल … Read more

भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती! इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत १] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय). २] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय) ३] दक्षिणी नौदल … Read more

श्रीमती हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूटमध्ये ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन

पुणे प्रतिनिधी । विद्यार्थिनींमध्ये वाचन आणि संशोधन संस्कृती वृधींगत व्हावी यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च फॉर वुमेन संस्थेमध्ये नुकतेच ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८३ विद्यार्थिनींनी स्पर्धेत उपस्थिती नोंदवली होती. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी पोस्टर्स, मॉडेल्स, पुस्तक परिक्षण व पी.पी.टी. चे सादरीकरण केले. विद्यार्थिनींमध्ये वाचन … Read more

अहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..!!

आजच्या काळात म्हणायचं झाल्यास ‘तू मला मित्र म्हणूनच चांगला वाटतोस’ टाईप तिचं बोलणं झालं असेल. या घटनेनंतर आल्फ्रेडनेसुद्धा पुन्हा लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला. आयुष्यभर तो एकटाच राहिला. लग्न न करता.

नोबेल इसी का नाम हैं..!!

आपल्या मृत्यूनंतरसुद्धा जग आपल्याला असंच ओळखणार का? या प्रश्नाने तो व्यथित झाला आणि अल्फ्रेडने इथून पुढे जग आपल्याला, आपल्या कुटुंबाला वेगळ्या नावाने लक्षात ठेवेल असा निर्धार केला.

वाचनाने आम्हाला काय दिलं? – भाग ६

पोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे. वाचनामुळे माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. पुस्तक हा आपला गुरू असतो कारण आपण ज्या गोष्टी वाचतो त्या आपल्याला बरेच काही शिकवतात. माणसाने आवड जपावी ती वाचनाची.

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ५

अथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस्कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी सगळं काही गमावूनही खंबीरपणे उभ राहण्याचं बळ वाचनाच्या संचितामुळे मिळतं.

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ४

वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बसल्या जागी एका नवीन दुनियेतून सफर करून येतो हे फक्त मी ऐकलं होतं पण मृत्यूंजय कादंबरी वाचल्यानंतर मला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. जिवंत महाभारत या कादंबरीमुळे मला बघायला मिळालं. कर्णाची ही शौर्यगाथा वाचताना कधी ओठांवर स्मितहास्य तर कधी गालांवरून घरंगळते दोन अश्रू….