सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

कराड | यशवंतनगर (ता.कराड) सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचलित सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचेवतीने 35 वा पदवी प्रदान सोहळा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे शुभहस्‍ते आणि सह्याद्रि सहकारी कारखान्याचे संचालक व रहिमतपूर … Read more

नोकरीची संधी : कृष्णा विद्यापीठात आजपासून स्टाफ नर्स पदासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संपूर्ण जगभरात आपल्या वैद्यकीय सेवेचे जाळे पसरविलेल्या नामांकीत अशा ॲस्टर आधार हॉस्पिटल आणि मुंबईतील सुप्रसिद्ध हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलच्यावतीने स्टाफ नर्स पदासाठी कराड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठात 29 व 30 ऑक्टोबर रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या उमेदवारांना या नामांकीत हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध … Read more

विद्यार्थ्यांना खुशखबर! राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. दिवाळीनिमित्ताने राज्य सरकार कडून शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार कडून याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. … Read more

पुणे, नाशिकमध्ये आरोग्य परीक्षा अगोदरच गोंधळ; प्रश्नपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 वाजताची वेळ होती. मात्र, या ठिकाणी प्रश्न पत्रिकाच पोहचल्या नसल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा सावळा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने … Read more

सरकारने आता एकतरी काम पारदर्शकपणे करून दाखवावे; बच्चू कडूंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून राज्य सरकारवर भाजपकडून अनेकवेळा निशाणा साधण्यात आला आहे. यावरून आता शाळेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. “आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावे,” असे कडू यांनी … Read more

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती; ‘या’ दिवशी सुरु होणार महाविद्यालये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू होणार … Read more

आता उघडलेली भविष्याची दारे बंद होऊ देऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसानंतर आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला. यावेळी “माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी” या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटनही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होते. खूपच काळजीपूर्वक घेत आज … Read more

आजपासून शाळा सुरू; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांबाबत एक परिपत्रक … Read more

राज्यात शाळा सुरु होणार, पण….;अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर चरचा करण्यासाठी आज शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सने बैठक बोलवली आहे. तत्पूर्वी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. “राज्यातील शाळा 4 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र, दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत … Read more

राज्यातील कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिल्यानंतर आता, 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. आता उच्च आणि … Read more