माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने केलं सतनाच्या एका शेतकऱ्याचे कौतुक; हे आहे कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील सतना येथील शेतकरी बाबूलाल दहिया मंगळवारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण बाबूलाल दहिया यांच्या कामापासून प्रभावित झाला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण याने ट्विट करत बाबूलाल दहिया यांची प्रशंसा केली आहे. दहिया त्यांच्या शेतीतील नवीन प्रयोगांसाठी ओळखले जातात. बाबूलाल दहिया यांच्या कार्याची दखल घेत व्हीव्हीएस लक्ष्मणने … Read more

विराट कोहली इन्स्टाग्रामवर सुद्धा अव्वल!; पंतप्रधान मोदींना सुद्धा टाकले मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. वयाच्या ३१ व्या वर्षी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते जगभर आहेत. फिटनेस असो की फलंदाजी, विराट कोणत्याही गोष्टीत तडजोड करीत नाही. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही तो तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटचा चाहतावर्ग त्याला फॉलो … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

ICC U19 World Cup:कपिल आणि अझरचा बीसीसीआयला घरचा आहेर म्हणाले,वर्ल्ड कप फायनलमध्ये दोषी असलेल्या खेळाडूंवर करा कारवाई…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल नंतरच्या ‘वागणुकी’मुळे प्रचंड निराश झाले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडू बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंना भिडले. रविवारी केनवेस पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात बंगलादेशने डकवर्थ लुई नियमानुसार भारताला तीन विकेट्सनी पराभूत केले.यानंतर दोन्ही संघांमध्ये वाकयुद्ध … Read more

Tri-Nation Women’s T20 Series:भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला चॅम्पियन,स्मृती मंधानाचे अर्धशतक गेले वाया …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सलामीवीर स्मृती मंधानाचा अर्धशतकीय डाव व्यर्थ ठरला. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या ट्राय नेशन्स टी -२० मालिकेत आज पराभूत झाला.ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने बेथ मोनीच्या अर्धशतकानंतर जोनाथन जोनासेनच्या पाच विकेटच्या मदतीने आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 11 धावांनी पराभूत केले.ऑस्ट्रेलियन संघाकडून मोनीने ५४ चेंडूंत नाबाद ७१ धावा केल्या आणि २० षटकांत ६ … Read more

ICC U19 World Cup: बांगलादेशला चॅम्पियन बनविण्यात या भारतीय क्रिकेटपटूचेही आहे योगदान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेतील आयसीसी अंडर -१९ वर्ल्ड कप २०२० मध्ये बांगलादेशने चॅम्पियन होण्याचे मान संपादन केला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशी संघाने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या भारतीय संघाचा डकवर्थ-लुईस नियमाने ३ गडी राखून पराभव केला. जेव्हा बांगलादेश संघाने अंतिम फेरी गाठली तेव्हा कोणीही त्यांना अधिक गंभीरपणे घेत नव्हते, परंतु … Read more

विराट कोहलीने मालिकेतील पराभवानंतर दिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय … Read more

मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने … Read more

२१ वर्षांपूर्वी एकट्या अनिल कुंबळेने पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला धाडले होते तंबूत; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट इतिहासात, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी एकापेक्षा एक सरस कामगिऱ्या बजवाल्या आहेत. फलंदाजांनी अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर नोंदवले आहेत तर गोलंदाजांनीही आपल्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. परंतु, ७ फेब्रुवारी १९९९ रोजी अनिल कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला (आताचे अरुण जेटली) ) स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो पराक्रम केला तो आजही कोट्यावधी … Read more

.. म्हणून विराट आणि स्मिथ यांच्यात तुलना करणं सचिनला आवडत नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ याची फलंदाजीची शैली आवडते पण या दोन फलंदाजांमध्ये केली जाणारी तुलना त्याला आवडत नाही. दोन्ही फलंदाजांना खेळताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव असल्याचे सचिनने शुक्रवारी सांगितले, परंतु त्यांची तुलना करण्याची त्याची इच्छा नाही. सचिन सध्या बुशफायर क्रिकेट बॅश खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. एका … Read more