केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे … Read more

राजभवनात येणाऱ्या ‘चक्रम वादळां’पासून सावध राहा! सामनातून राज्यपालांना खोचक सल्ला

मुंबई । शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील वाद शमेल, ही अपेक्षा आता पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर खोचक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि शिवसेनेतील शीत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अंतिम  परीक्षा … Read more

मोदी सरकारनं लागू केलेला लॉकडाऊन फोल ठरला- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन वाया गेला असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, … Read more

राहुल गांधी त्या परिसरातील, त्यांनी काहीच कारवाई का केली नाही? हत्तीणीच्या हत्या प्रकरणावर मनेका गांधींचा सवाल 

वृत्तसंस्था । केरळच्या मलप्पुरम भागात एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून ते खायला दिल्याची घटना घडली आहे. ही हत्तिणी या अननस मुले मृत्युमुखी पडली. यानंतर या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी असे कृत्य करणारे किती क्रूर आहेत अशाप्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्राणी हक्कांसाठी … Read more

‘उद्धव ठाकरेजी मी आहे तुमच्या सोबत’; अरविंद केजरीवालांचे ट्विट

मुंबई । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राती जनतेला पाठिंबा दर्शवला आहे. या संकटाच्या काळात आपण मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहोत असे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘प्रिय उद्धव ठाकरेजी, दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता … Read more

जेव्हा एक भाजप आमदार सरकार सोडून सोनू सूदला मदतीसाठी हाक मारतो..

नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी भाजपच्या एका आमदार महाशयांनी अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदतीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था सोनू करत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेंद्र शुक्ला यांनी श्रमिकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी सोनू सूद … Read more

दिल्ली भाजप अध्यक्षपदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी; चर्चांना उधाण

नवी दिल्ली । दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मनोज तिवारी यांना दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्षपदावरून काढून टाकले आहे. तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. आदेश गुप्ता आता दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या बरोबरच छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची … Read more

राज्यसभा निवडणूक: भाजपने ज्योतिरादित्य शिंदेंना तर काँग्रेसने दिग्विजय सिहांना दिली उमेदवारी

भोपाळ । काँग्रेससोडून भाजपच्या गोटात सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना अखेर भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्यासोबत काँग्रेसच्या २२ आमदारांनाही फोडलं. त्यामुळेच राज्यात कमलनाथ सरकार कोसळलं. आता ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेच्या मैदानात उतरले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर धाडण्याची तयारी करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशात … Read more

श्रमिक रेल्वेत एकाही मजुराचा मृत्यू अन्न-पाणी न मिळाल्यानं झाला नाही; रेल्वेमंत्री पीयूष गोयलांचा दावा

नवी दिल्ली । केंद्रानं लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सुरु केल्या श्रमिक स्पेशल रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जवळपास ८० प्रवासी श्रमिक रेल्वेत मृत्यू झाला आहे. यांनतर श्रमिक रेल्वेत मजुरांचे होत असलेले हाल आणि प्रवासादरम्यान जेवण आणि पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. … Read more

मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली … Read more