केंद्रानं लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली । केवळ २१ दिवसांत करोना विषाणूचा पराभव करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, देशातील लॉकडाउनला ६० दिवस झाले असतानाही कोरोना विषाणूचा संसर्ग जलदगतीने वाढतच आहे. देशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लॉकडाउनचा उद्देशच असफल झाल्याचे ते … Read more

तुम्ही आमचा अभिमान आहात पपा – जेनेलिया देशमुख 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती आहे. ते आता शरीराने नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य समर्थकांच्या साठी ते आजही तितकेच महत्वाचे आहेत. त्यांचे समर्थक त्यांना विविध माध्यमातून अभिवादन करताना दिसून येत आहेत. या सोबतच त्यांचे कुटुंबीयही आज त्यांच्या आठवणीत रममाण झाल्याचे … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले..

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना … Read more

पुढील ५ वर्ष सरकारला काही धोका नाही- संजय राऊत

मुंबई । भाजप राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील 5 वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ … Read more

विरोधकांनी त्यांचे तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, मग कळेल; शिवसेनेची सामनातून टीका

मुंबई । कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे ताशेरे एका सुनावणीत गुजरात उच्च न्यायालयाने तेथील भाजप सरकारवर ओढले. याचाच आधार घेत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत जी रुग्णालये उभी केली आहेत, त्या रुग्णालयांत विरोधी … Read more

‘हा’ अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना पत्रातून खणखणीत सवाल

मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या … Read more

देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार?

मुंबई । देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानात महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येमुळे हे सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कडून बोलले जात आहे. नुकतेच आघाडी सरकारच्या विरोधात मेरा आंगण, मेरा रणांगण हे आंदोलन ही करण्यात आले. दरदिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन वळणे येत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही विरोधकांकडून केली जात … Read more

केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून … Read more

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज … Read more