२४५ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना का खरेदी केली?; काँग्रेसने विचारला मोदींना जाब

नवी दिल्ली । केंद्र सरकारने चीनवरून आयात केलेल्या तब्बल ५ लाख रॅपिड अँटिबॉडी टेस्टिंग किटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. अशा वेळी कोरोनाच्या जलद चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किटवरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) गंभीर आरोप केले आहेत. आयसीएमआरला २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट! पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणतात…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका कोरोना विषाणुचा हाॅटस्पाॅट बनला आहे. पाहता पाहता तालुक्यातील कोरोनारुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. यावर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनही कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. कोरोना हा … Read more

मोदींच्या मन कि बात नंतर मुख्यमंत्री ठाकरेंची दिल की बात! वाचा ठळक मुद्दे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अक्षयतृतीये निमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. ठाकरे यांचे कोरोनाच्या काळातील सर्वच संवाद अतीशय प्रभावी ठरताना दिसत आहेत. अतिशय साधेपणाने आणि कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता उद्धव ठाकरे जनतेशी संवाद जोडत असल्याने हा संवाद खर्या अर्थाने दिलसे असल्यासारखा वाटतो आहे. हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. … Read more

देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांत आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । आज अक्षयतृतीयाचा सण असूनही सर्व बाजारपेठ ओस आहेत. देशभरातील लॉकडाउनमुळे सर्व मंदिरं बंद आहेत. आज देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात आहे. तेव्हा कोणीही प्रार्थना करण्यासाठी घराबाहेर पडू नका असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच जे काही असेल ते करण्याचे आवाहन केले. अक्षयतृतीयेनियमित्त ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या … Read more

..तर मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ दुसरा पर्याय आहे- छगन भुजबळ

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, राज्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यावर अद्यापही कार्यवाही न करत निर्णय घेतला नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना … Read more

कात्रीला कात्रीचं! लॉकडाऊनमध्ये दाढी-कटिंगची दुकान बंदच राहणार- केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेत शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यावर शनिवारी सकाळी … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more

हवं तर बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवा! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात काय करता- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? अशी विचारणा माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अर्थव्यस्थेवर येणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याच्या मुद्यावर … Read more

लढवय्या जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण

जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

केरळने कोरोनाला झोडपून काढलंय, आपण त्यांच्याकडून काय शिकणार..??

मजबूत आरोग्य सुविधा आणि कोरोना विषाणूविरुद्धची प्रभावी रणनीती यामुळे केरळने कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाजी मारली आहे. मृत्यूंची संख्या मर्यादित ठेवण्यात केरळने मिळवलेलं यश इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक आहे.