सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसेच अपयशाची जबाबदारी घेणेही गरजेचे असल्याचं मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू मात्र शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी त्यांनी स्विकारावी असं पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि, शेतकरी कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण हे शेतमालाला न मिळणार भाव आहे. अमी कारण म्हणजे याबाबतच सरकारी धोरण. जोपर्यंत सरकार शेतमालाच्या भावाबाबत धोरण बदलत नाही शेतकरी विरोधी कायद्यात बदल करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी राहणार आहे. राज्यात नवीन सरकार आलं असलं तरी केवळ चेहरे बदलले आहेत सरकार तेच आहे. तरी सुद्धा यासरकाराला शेतकरी धोरणात बदल करण्यासाठी भाग पडण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

नरेंद्र मोदींनी पाच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही – जुही चावला

मुंबई | सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अनेक कलाकार व्यक्त होत आहेत. काही कलाकार मोदी सरकारच्या विरोधात मत मांडत आहेत तर काही कलाकार मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत मांडत आहे. अभिनेत्री जुही चावलाने मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत मांडले आहे. ती भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. या वेळेस बोलताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक … Read more

जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? गृहमंत्र्यांचे संकेत

जस्टीस लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचं भूत भाजपच्या पुन्हा मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. या संशयित मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. जर ठोस पुरावे असतील अन् कुणी तशी तक्रार केली तर राज्य सरकार न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा तपासणी करू असे देशमुख यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलआहे.

शिवसेनेनं फडणवीसांना खडसावलं;कोणताही आरोप केला तरी सरकार पडणार नाही!

Devendra Fadanvis

गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांना ट्विटरवरून तर कधी प्रसार माध्यमातून लक्ष करताना दिसत आहे. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर कधी महाविकाघडीतील जयंत पाटील यांच्यावर फडणवीस यांनी ट्विटरवर टीका केली होती. या संपूर्ण प्रकारावर आता शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

CAA,NRC विरोधात शरद पवार, प्रकाश आंबेडकर एकत्र; यशवंत सिन्हांच्या नेतृत्वात गांधी शांतता यात्रेला प्रारंभ

मुंबई | CAA, NRC आणि NPR च्या विरोधात आयोजित केलेल्या गांधी शांतता यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकत्र आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकमेकांवर गंभीर आरोप करणारे हे दोन दिग्गज नेते या निमित्ताने एकत्र आले आहेत. या निमित्ताने दोघांनीही मनोगत व्यक्त करत गांधी शांतता यात्रेला पाठींबा दिला. … Read more

एकनाथ शिंदे गडचिरोलीचे तर बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री; पहा जिल्हानिहाय पालकमंत्री

मुंबई : खातेवाटप झाल्यानंतर आज पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पालकमंत्री हे महत्वाचे पद असते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिवंगत नेते आर.आर. पाटील यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद आघाडी सरकार असताना भूषविले होते.पुण्याचे पालकमंत्री पद पुन्हा अजित पवार यांच्याकडे … Read more

भाजपच्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी; म्हणाली, कलाकार प्रतिक्रिया देण्याची घाई करतात

मुंबई | फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सावरकर स्मारकात भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी झाली. कलाकार विषय समजून न घेता कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची घाई करतात, असं जुही माध्यमांशी बोलताना म्हणाली. मुंबई येथे जेएनयू येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात फ्री काश्मीर असे पोस्टर वापरले होते. त्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन आयोजित … Read more

‘या’ कारणामुळं दीपिका निर्भयाच्या पालकांना भेटण्याऐवजी जेएनयूत गेली; विवेक अग्निहोत्रीने केला गौप्यस्फोट

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने दीपिकाच्या जेएनयु भेटीबाबत आता गौप्यस्फोट करत ट्विटरवर एक अजब दावा केला आहे.फॉक्सस्टार स्टुडिओ निर्मित दीपिकाचा छपाक हा चित्रपट येत्या १० तारखेला प्रदर्शित होत आहे. अग्निहोत्री ह्यांचा म्हणण्यानुसार .फॉक्सस्टार स्टुडिओ मधील एका आतल्या माणसाचा त्यांना फोन आलेला होता. त्यांच्याशी बोलतांना जेएनयुमधील तुकडे-तुकडे गॅंगबद्दल त्यांना काहीच माहित नसल्याचे मला आश्चर्य वाटलं. दीपिकाच्या जेएनयुत ज्याण्याने ते मला विचारात होते कि जर हा सिनेमा यामुळं पडला तर याला जबाबदार कोण असणार? कारण दीपिकाला तर तिचा व्यवसायिक निधी मिळालेला आहे

राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं; दीपिकाचा जुना व्हिडीओ व्हायरल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयु) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून देशभरात निदर्शन पाहायला मिळत आहेत. या निदर्शनात सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,साहित्य,कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती या निदर्शनात सामील होऊन किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत उभी राहताना दिसत आहेत. यासर्वामध्ये आता बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा सामील झाली आहे.