खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे.आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहिरात … Read more

‘के बायो मास्क’ च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी दिले मोठे योगदान…..

सकलेन मुलाणी | कराड प्रतिनिधी कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने संशोधित व निर्माण करण्यात आलेला विविध वैशिष्ट युक्त असा ‘के बायो मास्क’ तयार करण्यात आला असून आज या मास्क बद्दल विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. जयंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या प्रसंंगी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे … Read more

धक्कादायक !! राज्यात ‘या’ वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. … Read more

डास चावल्याने होतात ‘हे’ चार जीवघेणे आजार

mosquito bites

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय वातावरण हे अनेक वेळा डास आणि त्यांच्या प्रजनन यासाठी अनुकूल वातावरण आहे. हे डाग हे आपल्या शरीराला चावले त्यानंतर कधी कधी आपणाला जेवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. डासांपासून बचाव होण्यासाठी अनेक वेळा विशेष प्रयन्त केले जातात. डास वाढतात त्यापाठीमागे कारण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात झालेले बदल आणि पाण्याच्या जास्त वापर … Read more

IMF ने केले पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ चे कौतुक म्हणाले,”विकासासाठीचे महत्वाचे पाऊल”*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ (Self-Reliant India) चा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून वर्णन केले आहे. IMF ने गुरुवारी याबद्दल सांगितले आहे. IMF च्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे संचालक गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ स्कीम अंतर्गत जाहीर केलेल्या आर्थिक मदत पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला … Read more

दही खाण्याचे आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे ; जाणून घेऊया आणि दही खाऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा दही खाणे आरोग्यासाठी चागले आहे असे म्हंटले जाते. पण दही हे जास्त प्रमाणात पावसाळ्यात खाण्यास मनाई केली जाते . हिवाळा आणि पावसाळा या वेळी ऋतूंमध्ये मोठ्या प्रमाणात बद्धल होतो. त्याच काळात दही खाणे हे शरीरासाठी जास्त धोकादायक म्हंटले जाते. थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून … Read more

सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल  प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more

इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत इम्रान सरकारने घातली PUBG वर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने लोकप्रिय मोबाइल गेम PUBG वर बंदी घातली आहे. हा खेळ इस्लामविरोधी असल्याचा आरोपही सरकारने केला आहे. सरकारने या गेमचे आरोग्यास हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, हे एक अत्यन्त वाईट असे व्यसन आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, या गेमच्या व्यसनामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर … Read more