लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू, १०० हून अधिक लोकांना कोरोना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारची राजधानी असणाऱ्या पटणा जिल्ह्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच लग्नात उपस्थित असणाऱ्या १०० हुन अधिक लोकांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांसोबत आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. संबंधित नवरा मुलगा हा सॉफ्टवेअर … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर IPS अधिकाऱ्याची भावनिक पोस्ट; म्हणाले काश…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर बिहारची आयएएस आणि आयपीएस लॉबीही हादरली आहे. बिहारचे आयपीएस विकास वैभव यांनी सुशांतसिंग राजपूत याच्याबद्दल एक अत्यंत भावनिक पोस्ट टाकली आहे, जी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. विकास वैभव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” काय घाई होती, सुशांतसिंग … Read more

धक्कादायक! बसपा नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे (शनिवारी) आज दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कानपूरमधील चकेरी याठिकाणी हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यत आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने परिसरात … Read more

टीव्हीवर सतत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहार मधील पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या टीव्हीवर सतत दाखविण्यात येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या पाहून एका १७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि ती परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होती. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत – आनंद महिंद्रा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीनच्या सीमेवर गेले दीड महिने सुरु असणारा तणाव आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहिदांपैकी एक हे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडर ऑफिसर संतोष बाबू हे एक होत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टीव्ही वरील … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

हिंदुस्थान फीड्सला नक्की झालंय तरी काय ? काम करा, नाहीतर निघून जावा; व्यवस्थापनाची जबरदस्ती उघड

टीम हॅलो महाराष्ट्र | साताऱ्यातील हिंदुस्थान फीड्स कंपनीत अडकलेले कामगार वारंवार फोन करुन कंपनीत सुरक्षित वाटत नसल्याचं सांगत आहेत. बिहारमधील या कामगारांना सोडण्यासाठी कंपनी काय प्रयत्न करतेय याविषयी कोणतीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने हिंदुस्थान फीड्सचं नक्की चाललंय काय? हा सवाल उपस्थित झाला आहे. २ दिवसांपूर्वी साताऱ्यातील हिंदुस्थान फिड्समध्ये कामगारांना आपल्या गावी जाऊ देत नसल्याच्या … Read more