मोठी बातमी! टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more

पाकिस्तान सरकारच्या वेबसाईटवर PoK ला दाखवण्यात आले भारताचा हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसविषयीची माहिती देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग म्हणून दाखवला गेला आहे. आतापर्यंत पाकिस्तान पीओकेवर आपला अधिकार ठामपणे सांगत आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेथे निवडणुकाही घेण्याचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला होता. आता अधिकृत संकेतस्थळावर, पीओकेला … Read more

धक्कादायक ! भारताच्या भू-भागावर नेपाळने केला दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताशी सीमा विवाद सुरू असताना नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नवीन राजकीय नकाशा प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये नेपाळी प्रदेशात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश दाखविण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गयावली यांनी हे जाहीर करण्याच्या काही आठवड्यांआधीच असे सांगितले होते की,’ भारताशी सुरु असलेला हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न सुरू आहेत. … Read more

चीनला उत्तर देण्यासाठी लडाखमध्ये अतिरिक्त भारतीय सैन्याच्या तुकड्या तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमावर्ती भागात चीन नेहमीच आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने लडाखमध्ये अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. येथील सीमावाद कायम असलेल्या पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्याच्या अतिरिक्त तुकडया तैनात केलेल्या आहेत. ५-६ मे रोजी पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये … Read more

वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. … Read more

”कसोटी क्रिकेट तेव्हाच संपेल जेव्हा भारत हे क्रिकेट खेळणार नाही”- ग्रेग चॅपेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे रखडलेल्या क्रिकेट कार्यक्रमामुळे बर्‍याच क्रिकेट मंडळांना सध्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तर आपल्या प्रशिक्षक कर्मचार्‍यांचे पगारही कमी करण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर असेही एक वृत्त आहे की या वर्षाच्या अखेरीस जर भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला नाही तर ऑस्ट्रेलियाला खूप नुकसान होईल आणि त्यांना कोट्यवधी डॉलर्सचे … Read more

कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.

संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी भरून काढण्याच्या काळजीसाठी देखील वेळ नाही आहे. धोरण तयार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्व करण्याची खूप गरज आहे.

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत.

शोएब अख्तरला आता पाकिस्तानात सुट्टी नाही; भारताबाबत केले ‘हे’ मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रावळ पिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एक वादळ निर्माण होऊ शकते. काही कट्टरपंथी पाकिस्तानी लोकांना शोएब अख्तरचे भारताचा एजंट ठरवून पाकमध्ये त्याचे राहणे अवघड करू शकतात. याआधीही तो पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाच्या दुर्लक्ष तसेच भेदभावाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानच्या मीडिया आणि कट्टरपंथीयांच्या … Read more