उद्धवजींचे वर्तन पहले सरकार फिर मंदिर असं झालंय! रावसाहेब दानवेंचा टोला

औरंगाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष … Read more

माझा मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादच्या कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधव केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. मला त्रास दिल्यास मी आत्महत्या कारेन अशी धमकी त्यांनी दानवे यांना दिली आहे. प्रापर्टीवरून वाद झाल्याचे या व्हिडिओतून वरकरणी दिसून येत आहे. या व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मला तुमच्या मुलीशी संसार … Read more

अर्ध्यावरच डाव मोडला म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका; दानवेंचा ठाकरे सरकारला खोचक सल्ला

”तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका” असा कोचक सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला. राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला त्यावेळी दानवेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणातून फटकेबाजी केली.

‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’; रावसाहेब दानवे यांच्या वाचाळगिरीचा कथित विडिओ व्हायरल

‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’ असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांचे प्रचार सभेतील एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य करताना ते दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना दानवे असं बोलले होते असे समजत आहे. या संदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रेत यात्रेला जायला कोणीच तयार नाही ; दानवेंनी उडवली शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली

जालना प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीनंतर आतासर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे. सर्वच पक्षांनी जनसंपर्क, राजकीय दौरे या सारख्या घडामोडींना वेग दिला आहे. तसेच जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका केली आहे. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’ असे … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नाशिक प्रतिनिधी | आमच ठरलयचा नारा देत रावसाहेब दानवे यांनी नाशिकात भाजपच्या महिला राज्य कार्यकारणीचे उद्घाटन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत देखील भाष्य केले आहे. आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा रावसाहेब दानवे यांनी आगामी काळात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाष्य करताना आमचं ठरलय … Read more

भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? रावसाहेब दानवे म्हणतात…

Untitled design

नवी दिल्ली | रावसाहेब दानवे यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाल्या नंतर भाजपमध्ये आता नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरु झाली आहे. नव्या मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर भाष्यकरणे टाळले आहे. आपण आपल्या मंत्री पदाचा महाराष्ट्राला जास्तीस जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही देखील रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. … Read more

बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

Bachhu kadu and Ravsaheb Danve

अमरावती | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक जालन्यातून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात जालन्यातून २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता बच्चू कडू विरुद्ध दानवे अशी लढत येत्या लोकसभेला जालन्यात पहायला मिळणार असून कडू दानवेंना जोरदार … Read more