रेशीम शेतीतून पठ्ठ्यानं 15 महिन्यांमध्ये घेतलं 23 लाख उत्पन्न ; रेशीमरत्न पुरस्काराने गौरव

रेशीम शेती Bhau Nivde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज अनेक तरुण महाविद्यालय शिक्षण करत असताना घरची शेती पाहत आहेत. अशा तरुणांमध्ये कुणाला शिकून नोकरी करायची आहे तर कुणाला उत्तम शेतकरी व्हायचे आहे. उत्तम शेती करण्यासाठी त्यातील कौशल्यही हवी असावी लागतात. त्या कौशल्याच्या साहाय्याने आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आज आपण एका पंचवीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने केलेल्या रेशीम शेतीबद्दल जाणून … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर!! कर्जमुक्तीसाठी सरकारकडून 700 कोटी मंजूर

shetkari karjmukti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती (Shetkari Karjmukti) साठी शिंदे- फडणवीस (Shinde Government) सरकारने 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरकारने 700 कोटी मंजूर केले आहेत. जे शेतकरी (Farmers) नियमित कर्ज फेडतात त्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नववर्षावर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरं तर तत्कालीन … Read more

Business Idea : कमी खर्चात ‘या’ भाज्यांची लागवड करून कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही शेतीच्या (Agriculture) माध्यमातून अगदी कमी पैशात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वस्तात मस्त आणि जास्त मेहनत सुद्धा करायला न लागणारी अशी एक जबरदस्त (Business Idea) बिझिनेस आयडिया देणार आहोत. होय, आम्ही बोलत आहोत महागड्या भाज्यांच्या शेतीबाबत… आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्या (Vegetables) सांगत … Read more

कमी पैशात बक्कळ नफा कमवायचाय? तर मग करा बांबूची शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून अनेक पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. कमी पैशात जास्त नफा देणारे पीक घेऊन झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे … Read more

जिल्ह्यातील कृषिविक्रेत्यांचा 16 जानेवारीपासून बेमुदत बंदचा निर्णय

agricultural vendors

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी रासायनिक खत उत्पादकांकडून दुकानदारांना होणारे लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय व त्याअनुषंगाने शासनाच्या होणाऱ्या आदेशाचे उल्लंघन तसेच रासायनिक खत, बी-बियाणे व कीटकनाशके यांचे नमुने अप्रमाणित आलेनंतर होणारी कारवाईसह विविध मागण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कृषिविक्रेत्यांनी 16 जानेवारीपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील निवेदन कृषी विक्रेता संघटनेने जिल्हाधिका-याना दिले आहे. कृषी विक्रेता … Read more

भूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषणावर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे शेती : डॉ. बुधाजीराव मुळीक

Koyna Bank Karad

कराड | देशात पूर्ण वेळ शेतकरी व अर्धवेळ शेतकरी अशी वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेती विषयक विविध योजना पूर्णवेळ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणे शक्य होऊ शकेल. भूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषण या सर्व समस्यांवर प्रभावी शेती हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास अशा विविध समस्या संपुष्टात येऊ शकतील. राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने … Read more

आता शेतकरीही फिरणार हेलिकॅप्टरनं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टर प्लॅन

Eknath Shinde Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार तर घेतलाच शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची व माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून आता मुख्यमंत्रीच नाहि तर शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरू शकेल, असे शिंदे यांनी म्हंटले. आज अधिवेशनात … Read more

नुकसान भरपाईच्या रक्कमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि … Read more

अजिंक्यतारा’ कडून 2800 रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा

Ajinkyatara Sugher

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 2800 रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. 2800 रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली … Read more

रेठरे हरणाक्षच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मे. टन ऊस उत्पादन

Rethere Haranaksh Sugarcane Produced

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्‍याने सरासरी 100 गुंठ्यात 350 मे. टन म्हणजेच एकरी 140 मे. टन ऊसउत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाची पाहणी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी … Read more