शेतीला दिवसा वीज पुरवठा न केल्यास आंदोलन : सचिन नलवडे

Agriculture Electricity

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वडोली निळेश्वर, उत्तर पार्ले, करवडी व वाघेरी या गावांना शेती पंपासाठी रात्री 11.30 ते 6 वाजेपर्यंत वीज वितरण कडून शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येत आहे. पूर्ण वेळ रात्रीची वीज दिल्यामुळे शेतीला पाणी देणे अडचणीचे होत आहे. शेतामध्ये साप, विंचू, वन्यप्राणी यांचे वास्तव्य असते. उसाचे क्षेत्र दाटीवाटीचे असल्याने पाणी देताना रात्रीचे उसामध्ये … Read more

कमी खर्चात करा ‘या’ फळाच्या लागवडीची शेती; मिळेल हेक्टरी 25 लाखांपर्यंतचे उत्पन्न

Dragan Frut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना शेतकऱ्यांसमोर सातत्याने वेगवेगळी संकट येतात. या संकटाचा सामना करत शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही चांगले प्रयोग करतात. आज बदलत्या परिस्थिती प्रमाणे पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी नव नवीन प्रयोग करू लागले आहेत. त्याच्यासाठी आक अशा फळांची शेती खूप फायदेशीर ठरली आहे. ती म्हणजे ड्रॅगन या फळाची होय. याची माहिती घेत … Read more

संघर्ष समितीची मागणी : उसाची पहिली ऊचल 3 हजार 500 रूपये द्या

Sugarcane Sangharsh Committee

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी ऊस शेतीचे उत्पन्न घेण्यासाठी लागणारी खते- बियाणे, औषधे, मजुरी, मशागत व शेतीपंपाचे वीज बिल इत्यादी साधनांचा खर्च दुप्पट- तिप्पट झाला आहे. ऊस शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस शेती तोट्यात गेली आहे. आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी 3 हजार रूपयांच्या पुढे पहिली उचल जाहीर केली आहे. … Read more

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

PM Kusum Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारत (PM Kusum Yojana) हा कृषिप्रधान देश असला तरी देशातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या समस्येचा थेट परिणाम पिकांवर होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही. यासाठी सरकारकडून वेगवेगळे सिंचन योजना रावबल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात मध्ये लोकांना संबोधित … Read more

शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

raj thackeray letter cm shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात धुव्वाधार पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि … Read more

Fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान!! ‘या’ 19 खतांवर बंदी; खरेदी करू नका

fertilizer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरीप (Fertilizer)आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील एकूण १९ खतांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आहे .शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय. रब्बी हंगामाच्या (Fertilizer) पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री … Read more

सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी गुजरातचा दाैरा करावा : सचिन नलवडे

Karad Sugher Price Meeting

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरातमध्ये साखर कारखाने ऊसाला चार हजाराच्या पुढे दर देतात. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यानी गुजरातचा एखादा अभ्यास दौरा काढून ते कारखाने एवढा कसा देतात, हे शिकून घ्यावे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी दिली जाते. तसेच तीन हजार रुपयाच्या पुढे ऊस दर दिला जात आहे. मग सातारा जिल्ह्यातच उस दर कमी का … Read more

शेतकऱ्यांनो संघटीत व्हा, सातारा जिल्ह्यात ऊसाला FRP पेक्षा कमी दर दिला : राजू शेट्टी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू … Read more

कराड बाजार भाव : पालेभाज्या दर पुन्हा वाढू लागले

Karad Bajar Bhav

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 10 ऑक्टोंबर रोजी शेवगा व पावटा तेजीत आहेत. (कराड बाजार भाव) तर मार्केटमध्ये पालेभाज्याचे गडगडले दर पुन्हा वाढताना दिसत आहेत. मेथीची पेंडी आता 15 ते 20 रूपयांवर आली आहे.

कराड बाजार भाव : पालेभाज्या झाल्या स्वस्त, दर गडगडले

Karad Bajar bhav

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 8 ऑक्टोंबर रोजी रताळी तेजीत आहेत. (कराड बाजार भाव) तर नवरात्र संपल्यानंतर आता पालेभाज्याचे दर गडगडले आहेत. रताळी 250 ते 300 रूपये प्रति 10 किलोचा दराने आला आहे. हिरवा वाटाणा, पावटा व शेवगाच्याही दर मार्केटमध्ये उतरण्यास सुरूवात झाला आहे. नवरात्री उत्सवात कोथींबिर प्रतिशेकडा 500 ते 1200 रूपये … Read more