विमानतळासमोरील उड्डाणपुल रद्द; शहरात होणार एकच अखंड उड्डाणपुल – खासदार जलील

औरंगाबाद : शहरात विमानतळ समोरील उड्डाणपूल आता होणार नाही. तसेच जालना रोडवरील तीनही पूल एकमेकांना जोडून अखंड पूल तयार करण्यात येईल, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य झाला असल्याचे देखील जलील यावेळी म्हणाले. दरम्यान, शहरात जालना रोडवर सध्या ३ छोटे उड्डाणपूल आहेत. त्यांना … Read more

ऑरिक सिटी, वाळूज व विमानतळ या ठिकाणी होणार पोलीस ठाणे

Dilip walase patil

औरंगाबाद | सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबाद येथे शहर पोलीस दल आणि परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत वाळूज, विमानतळ, ऑरिक सिटीत लवकर नवीन पोलीस ठाणे होणार असल्याचं स्पष्ट केले आहे. ऑरिक सिटी, वाळूज, विमानतळ याठिकाणी पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रस्ताव अजूनही पोलीस महासंचालक कार्यालयातच अडकून आहे. हा प्रस्ताव शासनाकडे … Read more

‘Yass’ चक्रीवादळामुळे विनाश सुरु, मुंबई विमानतळावरील सहा उड्डाणे रद्द

मुंबई । भारतातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेनंतर आता चक्रीवादळ यासनेही विनाश सुरू केला आहे. त्याचवेळी, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) ने बुधवारी सांगितले की,” बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळ यासच्या पार्श्वभूमीवर सहा उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.” CSMIA ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”वेळापत्रकानुसार इतर विभागांसाठी उड्डाणे सुरूच राहतील.” CSMIA … Read more

1 एप्रिलपासून हवाई प्रवास होणार महाग, DGCA ने वाढवली सिक्योरिटी फी

नवी दिल्ली । 1 एप्रिलपासून अनेक गोष्टी बदलणार आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की, 1 एप्रिलपासून हवाई प्रवास करणे महाग होणार आहे. वास्तविक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हवाई तिकिटांमध्ये एअरपोर्ट सिक्योरिटी फीस (ASF) वाढविली आहे. एअरपोर्ट सिक्योरिटी फीससाठी स्थानिक प्रवाशांकडून 200 रुपये जमा केले जातील. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 12 डॉलर द्यावे लागतील. … Read more

अदानी ग्रुपला मिळणार 3 विमानतळे, देशातील कोणकोणती विमानतळे विकसित करणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । अदानी ग्रुपला देशातील तीन विमानतळ मिळाले आहेत. यासाठी विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि अदानी समूह (ADANI GROUP) यांच्यात कन्सेशन करार झाला आहे. या कराराअंतर्गत अदानी ग्रुप जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम या विमानतळांवर काम करेल. कमर्शियल ऑपरेशनसाठी या कन्सेशन कराराचा कालावधी 50 वर्षे असेल. सुत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ प्राधिकरणाने अदानी ग्रुपबरोबर कन्सेशन करारावर … Read more

जर्मनीः मास्क न घातलेल्या व्यक्तीला विमानतळावर थांबवले तर त्याने पोलिसांना मारण्याची दिली धमकी

फ्रँकफर्ट । जेव्हा जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवर मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला रोखले तेव्हा त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी प्रवासी आपले सामान ठेवून पळून गेला. यानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले आणि धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला बंदुकीच्या साहाय्याने पकडले. पकडला गेलेला हा … Read more

देशातील ‘ही’ विमानतळे भाडेतत्वावर खासगी कंपन्यांच्या ताब्यात

नवी दिल्ली । केंद्र सरकारने खासगीकरणाची मोहीम सुरू केली असून४ सरकारी बँकांच्या खासगीकरणानंतर आता देशातील ३ विमानतळे भाडेतत्वावर खासगी कंपन्यांना देण्याला केंद्रातील मोदी सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबद्दलची माहिती दिली. सरकारने एअरपोर्ट्स अथॉरेटी ऑफ इंडियाकडे असलेल्या जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपूरम ही ३ विमानतळे भाडेतत्वावर देण्यास मोदी … Read more

लाॅकडाउननंतर विमानप्रवास करण्यासाठी ‘हे’ सर्टिफिकेट आवश्यक! अन्यथा एअरपोर्टवर नो एन्ट्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेले लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा विमानसेवा सुरू होईल, तेव्हा हवाई प्रवासासाठी आपल्याला मास्क, हातमोजे आणि डिस्पोजेबल कॅप्स व्यतिरिक्त डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांचीदेखील आवश्यकता असेल. डॉक्टर, नोकरशहा आणि विमानतळ व विमान कंपन्यांचे अधिकारी यांचा समावेश असलेली टेक्निकल कमिटी लवकरच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करतील. सरकारने यासाठी एक टेक्निकल कमिटी … Read more

प्रलंबित वन विभागाची जमीन कोल्हापूर विमानतळासाठी हस्तांतरित

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील वनविभागाच्या मालकीची 10.93 हेक्टर वनजमीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून आज विमानतळ प्रधिकरणास हस्तांतरित करण्यात आली. करवीरच्या वन परिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांनी जमीन हस्तांतरणाची कागदपत्रे विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांच्याकडे आज सुपूर्द केली. विमानतळ विकासासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचा प्रश्न सन 2013 पासून … Read more

महाराष्ट्र होऊ शकेल आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा हब

Airport

मुंबई प्रतिनिधी | क्षमता असतानाही मुंबई, पुणे व नागपुरातील दोन सेवा वगळता राज्यातून फार आंतरराष्ट्रीय सेवा नाहीत. यामुळेच आता राज्य सरकारने तीन ठिकाणांहून नव्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नियोजनानुसार सुरू झाल्यास महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा हब होऊ शकणार आहे. विदेशातील भक्तगणांना शिर्डी, नांदेड व कोल्हापूर या राज्यातील प्रसिद्ध तिर्थस्थळांपर्यंत आणण्याचा राज्य सरकारचा … Read more