मोदी सरकार लक्षद्वीपमध्ये उभारणार नवे विमानतळ; हवाई दलाचे वाढणार आणखीन बळ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मालदीवसोबत सुरू असलेल्या वादात भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकार आता मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. याठिकाणाहून लढाऊ विमाने, लष्करी विमाने तसेच, व्यावसायिक विमाने चालवण्यात येतील, अशी योजना भारत सरकारने आखली आहे. त्यामुळे आता लक्षद्वीप हे भारताची लष्करी ताकद बनणार आहे. सध्याच्या घडीला लक्षद्वीप येथील आगतीमध्येच एकच हवाई … Read more