नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखे – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयु ची सत्ता आली असली तरी नितीशकुमार यांच्या जडयु ची चांगलीच पीछेहाट झाली असून भाजपने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. त्यावरून आता सामनातून नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे … Read more

बिहारमध्ये नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला राणे बंधूंचा टोला, म्हणाले..

मुंबई । सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं लढवलेल्या 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या … Read more

मंगळावर जाणारे सॅटेलाइट हॅक होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही? ; काँग्रेस नेत्याची ईव्हीएम वर शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून निकालाचे कल समोर येऊ लागले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदीत राज यांनी ईव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ … Read more

नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी – पृथ्वीराज चव्हाण

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए पुढं जात असली तरी जेडीयु पेक्षा भाजपच्या जागा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणल … Read more

आपल्याच मित्रपक्षाला संपवण्याचा भाजपच्या प्रयोगामुळे नितीशकुमाराना फटका ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून याच वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला तसेच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे … Read more

बिहारच्या जनतेने नितीशकुमारांना सन्मानाने निरोप द्यायला हवा ; संजय राऊतांचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाची बिहारची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज बिहारच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर करत माझ्या पक्षाला विजयी करा असं भावनिक आवाहन बिहारी जनतेला जाहीर सभेतून केलं होतं, नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय … Read more

ही माझी शेवटची निवडणूक!! भर सभेत ‘या’ बड्या नेत्याची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुक ही भाजप आणि मित्रपक्ष जडयु साठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. च₹निवडणूकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचीच घोषणा केल्याची चर्चा आता राष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. धमदाहामधील आपल्या उमेदवाराच्या … Read more

महाराष्ट्रालाही मोफत कोरोना लस मिळावी – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी साठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी बिहारमध्ये सत्ता आल्यास कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा देत मतदारांना भाजपाला मत देण्याच आवाहन केलंय. भाजपाच्या या निर्णयावरुन भाजपावर टीका होत आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रालाही … Read more

मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? ; शिवसेनेचा मोदी सरकारला संतप्त सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यात भाजप विचारांची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? या राज्यांतील … Read more

सत्ता आल्यास बिहारमधील जनतेला मोफत कोरोना लस देऊ ; निवडणूक जाहीरनाम्यात भाजपचे आश्वासन

Nirmala Sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे त्यांनी म्हटले. … Read more