चक्रीवादळ मिधिलीमुळे ‘या’ राज्यांना दिला रेड अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हवामानात सतत बदल होत असतात. त्या बदलाच्या परिणामामुळे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो. आता काहीसी अशीच स्थिती होते का असा प्रश्न पडला आहे. त्याच कारण बनलय मिधिली चक्रीवादळ. हे वादळ बांगलादेशच्या दिशेने हे वादळ सरकत असून काही राज्यांना याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर – पूर्व राज्यामध्ये … Read more

वादळाने केवळ शेतकरीच नाही तर अनेक गरिबांचे संसार सुद्धा उघड्यावर , फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात जोरदार वादळ आणि पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही लोकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त जळगाव भागाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या … Read more

‘Yass’ चक्रीवादळामुळे विनाश सुरु, मुंबई विमानतळावरील सहा उड्डाणे रद्द

मुंबई । भारतातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेनंतर आता चक्रीवादळ यासनेही विनाश सुरू केला आहे. त्याचवेळी, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) ने बुधवारी सांगितले की,” बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळ यासच्या पार्श्वभूमीवर सहा उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.” CSMIA ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”वेळापत्रकानुसार इतर विभागांसाठी उड्डाणे सुरूच राहतील.” CSMIA … Read more

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली : भाजपकडून गंभीर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चक्रीवादळामुळे नुकसान झालेले आहे.  शासनाकडून याठिकाणी नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केली जात असल्याने भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ” कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही … Read more

केळीची बाग वादळामुळे भुईसपाट; खासदार श्रीनिवास पाटील पोहोचले थेट शेतकर्‍याच्या बांधावर

कराड : चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेती पिकांच मोठं नुकसान झालं. या वादळाचा फटका सातारा जिल्ह्यातील काही भागांनाही बसला आहे. काही ठिकाणी जनावरांच्या शेडवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. कराड तालुक्यातील चचेगाव येथील तीन शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांना चक्री … Read more

महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री वादळाची ४९ लाख नुकसानभरपाई; विराज शिंदे याच्या प्रयत्नाना यश

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद राज्यांत निसर्गचक्रीवादळाचा फटका साताराजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याला जास्त बसला होता. अडचणीच्या काळात शेतकर्याला न्याय देण्याकरीता सातारा जिल्हा काॅग्रेस युवाअध्यक्ष विराज शिंदे यांनी महसुलमत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री विजय वेटड्डीवार  याच्याकडे मागणी केली. महसुल मत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री यांनी दखल घेत मुख्यमत्र्यानी महाबळेश्वर तालुक्याला  निसर्गचक्री … Read more

पवार साहेबांच्या संदर्भात चंद्रकांतदादा जे बोलतात ते योग्यच – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच कोकण दौरा केला आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे गुणगान केले होते. “सरकारला सध्या पवार साहेब मार्गदर्शन करतात, असं दिसत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व … Read more

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

निलेश राणेंकडून अजित पवारांची स्तुती; परिस्थिती आणि प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याचे केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more