राज्यपालांचे निकाल बेकायदेशीर, तर मग सरकार कायदेशीर कसे? राऊतांचा रोखठोक सवाल

sanjay raut shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांचे वर्तन बेजबाबदार व घटनेला धरून नव्हते. बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची गरज नव्हती. राज्यपाल चुकले आहेत.” हे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांच्या राजकीय लुडबुडीवर कठोर ताशेरे आहेत. जेथे राज्यपालांनीच निकाल दिला, तेथे त्यांनी शपथ दिलेले सरकार कायदेशीर कसे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील रोखठोक सदरातून त्यांनी सर्वोच्य … Read more

पवारांच्या पुस्तकातील ‘ती’ पाने वाचून फडणवीसांची ठाकरेंवर टोलेबाजी

pawar fadnavis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पवारांच्या पुस्तकातील हाच धागा पकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. … Read more

परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द, आरोपही मागे; शिंदे सरकारचा निर्णय

param bir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांचे निलंबन राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने रद्द केलं आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप सुद्धा सरकारने मागे घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता शिंदे सरकारने त्यांना मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल … Read more

फडणवीस लबाडीची वकिली करतायत; सामनातून हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला निर्णय गैर ठरला व तरीही त्यातून निर्माण झालेले सरकार सत्तेवर बसणार असेल तर ती लबाडी आहे. या लबाडीची वकिली देवेंद्र फडणवीस करत आहेत असं म्हणत सामना अग्रलेखातुन सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जोरदार निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत जो निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच … Read more

शिंदे-भाजप सरकारला सत्तेची मस्ती आलीय; अजित पवारांचा हल्लाबोल

ajit pawar shinde fadanvis

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊन दिला नाही कि सत्तेची मस्ती किंवा नशा डोक्यात शिरू दिली नाही. कधी मी उपमुख्यमंत्री होतो. परंतु जमिनीवर पाय ठेऊन आम्ही चालायचो. तशा प्रकारे आत्ताच्या सरकारमधील करत नाही. आज मंत्री तर अक्षरशः कुणाला विचारत नाहीत. या सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

… तर महाराष्ट्र पेटवू; रिफायनरीवरून ठाकरेंनी सरकारला ठणकावले

thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हुकूमशाही पद्धतीने रिफायनरी प्रकल्प लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे. बारसू येथील रिफायनरी विरोधातील लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलगावमध्ये त्यांनी स्थनिकांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव … Read more

पहाटेच्या शपथविधी वरून आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, अजित पवारांनी….

prakash ambedkar ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 विधानसभा निवडणुकीनंतरच्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी बाबतचे गूढ अजूनही कायम आहे. दोन्ही नेते याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार देत असतात. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र पहाटेच्या शपथविधी वरून मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) केसेस काढून घेण्यासाठी पहाटेचा शपथविधी … Read more

15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. 15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी आहे असं मोठं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा असून त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे विधान … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय; शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार आहे. सन २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा यामाध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

20 -20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणारं सरकार; माजी खासदार राजू शेट्टी यांची टिका

Raju Shetty

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 20-20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत. स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता 20 ते 30 श्री सदस्यांचा जीव घेणार्‍यांना सामान्यांच्या व्यथा, वेदताना काय समजणार? राज्यात ज्वलंत प्रश्‍नांपेक्षा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची चर्चा आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. … Read more