कर्जमाफी मिळावी म्हणून दुष्काळ पडावा अशी शेतकऱ्यांचीच इच्छा असते; कृषी मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, कर्जाचा डोंगर, बाजारात मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच साखर व कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी, “शेतकऱ्यांचा कर्ज माफ व्हावे म्हणून राज्यात वारंवार दुष्काळ पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा असते,” असे म्हणले आहे. त्यांच्या या … Read more

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यातील अनेक ठिकाणी कमी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पहिल्या टप्प्यात … Read more

शशिकांत शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील आसरानी; महेश शिंदे यांची खोचक टीका

Mahesh Shinde Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून टोला लगावला आहे. “शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांच्या अवस्था … Read more

आफ्रिकेतील हा गरीब देश जिथे लोकं गवत आणि जंगली फळं खाऊन भारत आहेत पोट, संयुक्त राष्ट्र संघाने व्यक्त केली चिंता

अँटानानारिव्हो । जिथे एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या चक्रात अडकले आहे, तिथे आफ्रिकन देश असलेल्या मादागास्कर (Madagascar) मधील लोकांना दुहेरी दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. हजारो लोकांना पाने आणि जंगली फळ खाऊन भूक भागवण्यास भाग पाडले जात आहे. सततचा दुष्काळ आणि धुळीच्या वादळामुळे पिके नष्ट झाली आहेत आणि लोकं उपासमारीच्या मार्गावर आहेत. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात ; परभणीतील ३ तालुक्यात रब्बीचे प्रचंड नुकसान

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने पालम, गंगाखेड व सोनपेठ तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल आहे. मागील सात वर्षापासुन फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऐन रब्बी पिके काढणीच्या वेळेला होणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपीठीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बुधवार दि १८ मार्च रोजी जिल्ह्यातील दक्षिणेकडील पालम, गंगाखेड व सोनपेठ … Read more

राज्यपालांनी जाहीर केली शेतकऱ्यांना आर्थिक मदत

राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार खरीपासाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये देणार असल्याचं परिपत्रक जारी केलं आहे. तसेच फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे.

खासदार नवनीत राणा पोहचल्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशीला जबर फटका बसला. त्यामुळे सोयाबीन सह कपाशी पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सांत्वना व दिलासा देण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या होत्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न कसे करावे या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. 

पाणी प्रश्नावर, भाजप आमदाराने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला

अहमदनगर प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने नेवासा मतदार संघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मतदार संघातील गावांना भेटी देऊन त्यांनी निववडणूक पूर्व प्रचार सुरु केला आहे. दरम्यान या दौऱ्यात अनेक मतदार आमदारांना आपल्या समस्या सांगताना दिसत आहेत. मात्र मुरकुटेंचा दौरा सुकली गावात पोहचला असतांना स्वागतासाठी उभ्या असलेल्या गावातील नागरिकांनी आमचा पाण्याचा … Read more

चारा छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला घातला हार

अहमदनगर प्रतिनिधी। पावसाळा सुरु असला तरी अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही अपुऱ्या पावसामुळे शेती सोडा पण प्यायलाही पाणी नाही. अशी दुष्काळी परिसस्थिती कायम असतांना, पावसाळा सुरु झाला म्हणून शासनानने चारा छावण्या अचानक बंद केल्या. त्यामुळे चाऱ्या अभावी शेतकऱ्यांसमोर बिकट परिस्थिती तयार झाली आहे. आता जनावरांना खायला काय घालावे, प्यायला पाणी कुठून आणावे असा मोठा प्रश्न … Read more