ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन … Read more

बिघाड इव्हिएम मध्ये नाही तर विरोधकांच्या खोपडीत आहे

लातूर प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा लातूर मध्ये पोहचली आहे. यावेळी जनतेशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, ” गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याना सत्तेची मुजोरी व माजोरी होती सामान्य माणसाच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता हे विरोधक आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमला देत आहेत. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले अन इकडे सुधाकर … Read more

ईव्हीएम नाही तर जनता विरोधकांना हरवते – फडणवीस

अहमदनगर प्रतिनिधी | आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत. परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात. परंतु ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता त्यांना हरवत असते, असा … Read more

भाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या किती जागा निवडून येणार याबद्दल तंतोतंत अंदाज व्यक्त करतात. विधानसभा निवडणुकी बद्दल देखील कोणी तरी अंदाज व्यक्त केला की, भाजपच्या २५० जागा निवडून येणार म्हणे. जर भाजपच्या २५० जागा निवडून येणार असतील तर मग आम्ही काय २८ जागी गोट्या खेळायच्या का असा सवाल राज ठाकरे यांनी … Read more

शिवसेना भाजप जागा वाटपावर चंद्रकांत पाटील म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटप अद्याप झाले नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना भाजप १३५-१३५ जागांवर लढणार आहेत हे जरी सत्य असले तरी अन्य मित्र पक्षांना आम्हाला जागा वाटपात स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे सेना भाजपचे जागा वाटप हळूहळू खुलत … Read more

नोटबंदीत कमावलेल्या पैशाचा भाजप ‘असा’ करते आहे वापर ; पंढरीच्या वारीला आलेल्या दिग्विजय सिहांनी घेतले तोंडसुख

पुणे प्रतिनिधि | नोटबंदीमध्ये कमावलेला पैसा भाजप आमदारांच्या खरेदीसाठी वापरत आहे असा खळबळ जनक आरोप कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ते पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्रात आले असता पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकच्या आमदारांचा भाजपने घोडे बाजार केला असा बेछूट आरोप करत दिग्विजयसिंह यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांना … Read more

ईव्हीएम मशीनविरोधात सांगलीत घंटानाद आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकशाहीला काळीमा लागू नये व नागरीकांना मानसन्मान मिळावा या करीता ई.व्ही.एम. मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली, इस्लामपूर, मिरज, जत सह अनेक ठिकाणी घंटानाद आंदोलन झाले. सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयसिंग शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन … Read more

अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच सभेत इव्हिएमवरून विसंगती

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २०वा वर्धापन दिन कालमुंबई या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमानिमित्त झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी इव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली. तर अजित पवार यांनी इव्हिएम मशीनवर शंका घेणे गैर आहे असे म्हणून मुंडेंचे विधान खोडून काढले. राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या भाषणावरून दोन्ही नेत्यात असलेली विसंगती भर सभेत उघडी पडली. सर्व विरोधी … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीन वर केली शंका उपस्थित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला काँग्रेसचा एकही उमेदवार या राज्यातून निवडून येत नाही. ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी. याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी … Read more