Voter Awareness: VVPAT नेमके कसे काम करते? याचा फायदा तरी काय?

VVPAT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 एप्रिल ते 4 जून दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या वर्षी या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. (Voter Awareness) मात्र त्यापूर्वीच न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करता येऊ शकते का? याबाबत सरकारला उत्तर मागितले आहे. तसेच, विरोधकांनी देखील ईव्हीएमबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे … Read more

अमित शाह उपग्रहाच्या माध्यमातून EVM मशीन नियंत्रित करतात; कोणी केला खळबळजनक आरोप?

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ (EVM) मशीन नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली आहेत असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. ते शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून गडचिरोली येथे बोलत होते. चंद्रकांत खैरे म्हणाले, अमित शाह … Read more

मंगळावर जाणारे सॅटेलाइट हॅक होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही? ; काँग्रेस नेत्याची ईव्हीएम वर शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून निकालाचे कल समोर येऊ लागले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदीत राज यांनी ईव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ … Read more

साताऱ्यातील ईव्हीएम घोटाळ्याची तक्रारच बोगस; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा

४५ सातारा लोकसभेसाठी आणि २५७ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. दीपक रघुनाथ पवार या व्यक्तीने ही तक्रार दिली होती. मात्र सदर व्यक्तीला याच तक्रारीसाठी लेखी जोडपत्र क्रमांक १५ भरून देण्यास सांगितलं असता या उमेदवाराने टाळाटाळ केली. माध्यमातून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा व केंद्र निवडणूक प्रमुखांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन याचा खुलासा केला.

‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या घटना मतदानादिवशी उघडकीस आल्या आहेत. कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला राग सातारा जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्यावर काढला आहे. तुम्ही मोदी-शहांचं कंत्राट घेऊन काम करता का? अशा शब्दांत नागरिकांनी मोनिका सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. साताऱ्यातील नवलेवाडी येथे ‘ईव्हीएम’मध्ये घोळ झाल्याने नागरिक संतप्त झाले होते.

अनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या

अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे चक्क या गाड्यांच्या बाहेर आपल्या वाहनात ठिय्या मांडून होते. पहाटे तीन वाजता ज्या ठिकाणी या मशीन ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी गोटेंनी ठिय्या मांडला होता

राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

काँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय

बुलडाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे एक वेगळेच असल्याचे कारण समोर येत आहे. ईव्हीएमने घेतल्या जाणाऱ्या मतदानावर संशय असल्याचे कारण पुढे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे … Read more

भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडू – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. पारदर्शी, भयमुक्त वातावरणात निवडणूका पाडण्यात येईल, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर … Read more