सेमी फायनलसाठी नवे नियम लागू, पाऊस आल्यास ‘या’ प्रकारे होणार विजेत्याची घोषणा

T-20 World Cup

मेलबर्न : वृत्तसंस्था – आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T -20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये (T -20 World Cup) भारताचा इंग्लडबरोबर तर पाकिस्तानचा न्यूझीलंड बरोबर सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार … Read more

T-20 वर्ल्डकप आधी ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

ICC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसात T-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप अगोदर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये मोठे बदल (icc change rules) केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये हे सगळे नियम लागू करण्यात (icc change rules) येणार आहेत. या बदललेल्या … Read more

ICCने जाहीर केली क्रमवारी ! कोहलीची घसरण तर सिराजचा पहिल्यांदाच अव्वल 100 मध्ये समावेश

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची 5 व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी (ICC) शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कामगिरीमुळे(ICC) त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या धवनने एका स्थानाने प्रगती करीत … Read more

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने विराट कोहलीचा ‘तो’ रेकॉर्डदेखील मोडला

Babar Azam And Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सध्या आपल्या खेळीने अनेक रेकॉर्ड मोडत आहे. सध्या त्याने पुरुषांच्या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टी 20 क्रिकेटच्या आयसीसी रॅकिंगमध्ये सर्वोच्च काळ अव्वल स्थानावर रहाण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने … Read more

T20 World Cup: 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या काही मिनिटांतच संपली

नवी दिल्ली । या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठीची तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान संघ कोणत्याही मंचावर भिडतात तेव्हा चाहत्यांचा आनंद आणि उत्साह शिगेला पोहोचतो आणि त्याचे पडसाद या सामन्याच्या तिकीट खरेदीतही दिसून येते. T20 विश्वचषक-2022 मधील भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्याची तिकिटे अवघ्या … Read more

IND vs PAK: ICC टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तानला एका गटात का ठेवले जाते? यामागील आयसीसीचा हेतू जाणून घ्या

नवी दिल्ली । यावर्षी 23 ऑक्टोबर हा दिवस खास असेल. कारण 1 वर्षाच्या आत दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान आयसीसी टी-20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार असून दोन्ही संघांसाठी हा T20 विश्वचषकातील पहिलाच सामना असेल. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमुळे क्रिकेटवरही परिणाम झाला असून 2013 नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली … Read more

BCCI चे वाचणार 1500 कोटी रुपये, ICC कडून मोठा दिलासा – रिपोर्ट

नवी दिल्ली । ICC 2024 ते 2031 दरम्यान 8 मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यातील 3 ICC स्पर्धांची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी BCCI ला ICC कडून मोठा दिलासा मिळाला आहे. ICC ने प्रत्येक स्पर्धेसाठी भारत सरकारला 10 … Read more

T-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; पहा कुठे आणि कधी होणार सामने??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसी कडून पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. . 16 ऑक्टोबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे, तर 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) अंतिम सामना होणार आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व … Read more

IPL 2022: 8 जुने संघ 2 परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकतील तर 2 नवीन संघांना मिळेल फक्त एकच संधी

नवी दिल्ली । IPL 2022 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. याआधी 8 जुन्या संघांना 4 खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी मिळू शकते. ज्यात 2 परदेशी खेळाडू असतील. त्याच वेळी, 2 नवीन संघ लिलावापूर्वी संघात 3 खेळाडू जोडू शकतात. BCCI ने नुकत्याच आयोजित केलेल्या लिलावात लखनौ आणि अहमदाबादचे संघ टी-20 लीगशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून बोर्डाला सुमारे 12.7 … Read more

वाद वाढण्याआधीच सौरव गांगुली ISL टीम मोहन बागानच्या बोर्डातून पायउतार

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानच्या संचालक मंडळावरून पायउतार झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती गोएंका यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या लखनौ फ्रँचायझीसाठी यशस्वीपणे बोली लावल्यानंतर हितसंबंधांचा संघर्ष उद्भवू शकतो. हा … Read more