“थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवयच”; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर … Read more

“आमचे तीन शत्रू आहेत, पहिला काँग्रेस, दुसरा एमआयएम आणि तिसरा…”; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Raosaheb Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यात एमएम पक्षावरून सध्या एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. तर एमआयएम हि भाजपची बी टीम असल्याचा आरोपही केला जात असल्याने यावरून आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मते लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे. एमआयएम हि भाजपची बी टीम नाही तर ती झेंडाही होऊ शकत नाही. आमचे तीन शत्रू आहेत. पहिला काँग्रेस,दुसरा एमआयएम आणि तिसरा कम्युनिस्ट,” अशी टीका दानवे यांनी केली.

रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर माध्यमांशी संवाद साधताना टीका केली. यावेळी दानवे म्हणाले की, वास्तविक आम्ही मतांचे व जातीचे राजकारण कधीच करत नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनच केले जाते. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दलितांची मत जास्त लागतात. पण त्या मतदारांच्या जातीतील नेते, पक्ष चालत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणुकीच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मतं लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे.

वास्तविक खरी गोष्ट लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार उभा केला होता. तसेच शिवसेनेमध्ये आता दाखवण्यासाठीही हिंदुत्व राहिलं नाही. शिवसेनेचे हिंदुत्व ते फिके पडले आहे. वारंवार ते हिंदुत्वाचा उल्लेख करतायत, पण आता त्यांच्याकडे तसे काही राहिलेले नाही. तुम्ही हिंदुत्वाचे आहात तर जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना पाठींबा देतात. फिक्या पडलेल्या शिवसेनेला रंग देण्याचा शिवसेनेचा प्रकार आहे. पण भाजपवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे दानवे यांनी म्हंटले.

“… हि तर सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे”; एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे … Read more

“औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे सत्तार चालतात, एमआयएम का नको?; इम्तियाज जलील यांचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत शिवसेना आघाडी करणार नाही,” असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार … Read more

एमआयएम महाविकास आघाडीच्या युतीच्या चर्चेबाबत चंद्रकांतदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याबाबत जलील यांनी विधान केले. वास्तविक त्यांच्यात युती झाली तरी आणि ते एकत्रित आले तरी त्याचा भाजपवर … Read more

“जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, त्यांच्याशी शिवसेना आघाडी करणार नाही”: संजय राऊतांचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड … Read more

“हिंदु हृदयसम्राट ठाकरे ऐवजी आता जनाब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना”; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. त्याच्या या टीकेनंतर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना आणि ‘एमआयएम’वर निशाणा साधला आहे. “भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नक्की जावे. कारण ते शेवटी एकच आहेत. सत्तेसाठी … Read more

“घाबरायचं काही कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही” : शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असे चित्र असून या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून 2024 मध्ये आपणच येणार असे सांगितले जात आहे. या यादरम्यान आज पुन्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचीही आज मोठे विधान … Read more

“दाऊद बिचारा मुंबईत यायला घाबरतो…”, चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यापासून राज्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाची चर्चा होत आहे. दरम्यान मुंबईतील अधिवेशनातही दाऊदचा मुद्दा उपस्थित करत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकार व दाऊद यांच्यावर निशाणा साधला. “20 दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि … Read more

“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजूबा…”, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या दरम्यान आज भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपली असल्याचे म्हंटले आहार. यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे … Read more