“केंद्र सरकारकडून ईडीचा दडपशाहीसाठी वापर हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक यांनी भाजप नेत्याची नावे घेत काल गंभीर आरोप केले. यामुळे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. जाणीवपूर्वक ठरवून या … Read more

“मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….!”; मलिकांच्या कारवाई प्रकरणी आशिष शेलारांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करीत मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच !,: असे … Read more

“केंद्राच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे ईडीकडून कारवाई”; शरद पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज सकाळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांच्यावरील कारवाईच्या या संपूर्ण प्रकरणी कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. कोणतेतरी प्रकरण काढून मलिकांना अडकवले जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री … Read more

“पैहचान कौन ?”; मलिकांवरील कारवाईनंतर नितेश राणेंचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी एका डुक्कराचा जाळ्यात अडकल्याचा फोटो शेअर केला असून त्यावर पेहचान कौन असे लिहले … Read more

“सत्य बोलत असल्यानेच मलिकांवर कारवाई, 2024 नंतर ते आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिक यांच्यासारखे खूप लोक सत्य बोलून असत्य उघड करत आहे. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावली … Read more

“राज्य हे काही दलाली खाण्यासाठी नसतं तर ते…”; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व विरोधकांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, हे यांना माहीत नाही, अशी जोरदार … Read more

सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. सरकार सत्तेमध्ये येऊन अडीच वर्षे झाली आहेत. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून सध्या वारंवार देण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत, असे सांगितल्याने अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय … Read more

“10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय”; चंद्रकांतदादांनंतर आता नाना पटोलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप नेत्यांकडून भाकीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार,असे विधान केले होते. त्याच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बदलाबाबत सूचक असे मोठे विधान केले आहे. “हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची … Read more

“केंद्र सरकारकडून लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच धडक छापेमारी करीत कारवाईही केली जात आहे. यावरून राष्ट्रवंडी काँग्रेस नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “केंद्रानं 7 वर्षात काय केलं? सध्या राज्यात आणि देशात ICE चा गैरवापर सुरु आहे, लोकांना भीती दाखवण्याचा … Read more

“एसटीच्या नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा या सरकारचा प्लॅन”; पडळकरांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांना बडतर्फही केले जात आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारकडून कट रचला जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. तसेच यातून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी … Read more