आम्हाला धोका असेल तर समोरच्यांनाही नाही का?; विधानपरिषद निवडणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पुन्हा चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून यावेळी महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान आहे. अशात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत. ही एकजूट सायंकाळी कळून येईल. महाविकास … Read more

जिंकण्यासाठी भाजप जोऱ्या माऱ्या करून मते आणणार का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहीत धरत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी काहीही होणार नाही. जिंकण्यासाठी जोऱ्या माऱ्या करून मते आणणार का? असा सवाल … Read more

महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव, आमदारांनाही फोन; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीवरून केंद्र सरकारण व भाजपवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधत महत्वाचे विधान केले. “महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव टाकला जात आहे. आमदारांना आता केंद्रीय तपास यंत्रणेकडून फोन केले जात असून त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असा … Read more

महाविकास आघाडीतील एकाची विकेट नक्कीच पडणार; चंद्रकांत पाटील यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नये यासाठी भाजपने त्यांच्या आमदारांची व महाविकास आघाडीनेही त्यांच्या आमदारांची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. दोन्ही पक्षांकडून आपणच निवडणुक जिंकणार असा दावा केला जात असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महत्वाचे विधान केले. विधान परिषद निवडणुकीत … Read more

अजित पवारांनी स्वीकारले देवेंद्र फडणवीसांचे आव्हान ; म्हणाले कि…

Ajit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. त्यांचे ते आव्हान हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले आहे. “राज्यसभेत आम्ही काठावर पास झालो. पराभवानंतर माणूस शिकतो. विधान परिषदेच्या निकालानंतर, कुणाकड़े कौशल्य आहे … Read more

राज्यसभेपेक्षा आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा भूकंप होणार; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या खेळीमुळे महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला. या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जसा देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून भूकंप झाला. त्याहून मोठा भूकंप आता होणार असल्याचे पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत … Read more

ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यात आज भाजपच्या वतीने पाणी प्रश्नावर ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला आहे. हे ठाकरे सरकार टक्केवारी आणि वसुलीमध्ये खुश आहे. पण जोपर्यंत … Read more

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार

Mahavikas Aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, राष्ट्रपती पदाची निवडणुकही पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सध्या सत्तेवर असणारे महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त होईल, असे मोठे विधान भाजपच्या एका आमदाराने केले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून भाजप नेत्यांकडून … Read more

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे नेते 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. आमच्याकडे संख्याबळ नसतानाही … Read more

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजपच्यावतीने राज्यसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की आघाडीतील नेत्यांना कळालाच नाही. ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत. आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा शिकून घ्यावे, अशी टीका … Read more