भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून पहिल्या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील १६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०१९ रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात १८ … Read more

नांदेडमधून अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढणार…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नांदेडमधून अशोक चव्हाणांऐवजी त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षणांनी निवडणूक लढविली नाही तर चुकीचा संदेश जाण्याची भीती हायकमांडला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Thumbnail

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या घटनेला आज ३३ वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काही साजरा करण्याचा दिवस नाही. पण या दुःखद घटनेची आठवण म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या … Read more

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो. मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

…म्हणुन दसऱ्याला पाटीपूजन केले जाते

Dussera Festival

दसरा विशेष | दसरा जवळ आला की, बाईंची लगबग सुरू होते ती ‘पाटीपूजना’च्या तयारीची. पाटीवर सरस्वती काढून आणा, येताना फुलं, हळद-कुंकू आणा, अशा सूचना बाईंकडून केल्या जातात. आणि मग दस-याच्या आदल्या दिवशी शाळेत तुम्ही सगळे जण मिळून पाटीपूजन करत असाल. पण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा पाटीपूजन केलं जातं. पण हे पाटीपूजन का केलं जातं? … Read more

त्या काळी राजे रजवाड्यांमधे असा साजरा व्हायचा दसरा सण

blog cover

दसरा विशेष | विजयादशमी म्हटलं की आपल्याला राजे-रजवाडे आठवतात. कारण त्यांचा दसरा आपण सिनेमांमध्ये पाहिला आहे, गोष्टीरूपांमध्ये ऐकला आहे आणि अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून वाचला आहे. सीमोल्लंघनाचा या दिवशी सीमा कुठे उल्लंघन करायची, ती दिशाही ठरलेली असायची आणि काळही. त्यांचा तो विजयाचा सहजसुंदर असा सोहळा आजही आपल्याला पाहायला, वाचायला आवडतो. दसऱ्याच्या दिवशी सकाळी हत्ती, घोडे यांना … Read more

ऊर्जा बचतीच्या बाबतीर महाराष्ट्र देशात अग्रेसर

Thumbnail

दिल्ली | ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता क्षेत्रात महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य ठरले आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांकात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. देशात ऊर्जा बचतीच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत निती आयोगाने यंदा प्रथमच ऊर्जा कार्यक्षमता सज्जता निर्देशांक तयार केला आहे. याकरता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे सर्व राज्यांकडून माहीती मागविण्यात आली होती. या … Read more

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?

thumbnail 1531392762612

मुंबई | मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत. बॉलीवूड मध्ये साराची एन्ट्री होताच जानवी कपूर आणि आलीया भट यांना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे बोलले जात आहे. बॉलिवूड मधील सिनेतारकांसोबत साराचे फोटो व्हायरल होत आहेत. यावरून … Read more

आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे निधन

thumbnail 1531372917608

पुणे : आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे पुणे येथे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे येथील साधू वासवानी मिशनचे ते आध्यात्मिक प्रमुख होते. दादा वासवानी यांनी शाकाहारीचा नेहमीच पुस्कार केला. प्राण्यांच्या हक्कांसाठी ते कार्यरत होते. त्यांनी आजवर एकुण १५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत. आध्यात्मावरती त्यांनी जगभर … Read more