Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष!! विधानसभेच्या 25 जागा लढवणार

Ravikant Tupkar

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज मोठा निर्णय घेतला. रविकांत तुपकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असं त्यांच्या पक्षाचे नाव आहे. रविकांत तुपकरांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या २५ जागा लढवणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा समावेश आहे. रविकांत तुपकर यांनी … Read more

Tomato Rate | दिल्लीत टोमॅटोने केले शतक पूर्ण; पावसामुळे किरकोळ बाजारात वाढ

Tomato Rate

Tomato Rate | जे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन करतात. त्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी टोमॅटोची लागवड केलेली आहे. त्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. किरकोळ विक्रीच्या किमती देखील चांगल्या वाढलेल्या आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर (Tomato Rate) हे सध्या … Read more

Maharashtra Dam Water Storage | महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा पूर्ण; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Water Storage

Maharashtra Dam Water Storage | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आता सगळे नदी, नाले आणि धरणे देखील भरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणे 10 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार आता राज्यातील धरणांमध्ये आता 36. 7 टक्के एवढा पाणीसाठाउपलब्ध … Read more

Maharashtra Kharif Sowing | राज्यात खरीप हंगामातील 86.90 टक्के पेरण्या पूर्ण, कृषी विभागाने दिली माहिती

Maharashtra Kharif Sowing

Maharashtra Kharif Sowing | राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात. ज्या भागात पाऊस जास्त असतो, त्या भागात खरीप हंगामात शक्यतो भाताचेच पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे पाऊस कमी असलेल्या भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके या हंगामात घेतली जाते. कृषी … Read more

पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन!! राज्य सरकारचा निर्णय

pension to warkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूरची आषाढी एकादशी २ दिवसांवर आली असतानाच राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार आहे. राज्य शासनाने कीर्तनकार व वारकऱ्यांच्या सोयी- सुविधेकरता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात … Read more

वास्तववादी अर्थसंकल्प मांडा, कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर! ‘कॅग’ कडून राज्य सरकारवर ताशेरे

CAG On State Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करत जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला. मात्र महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (Comptroller and Auditor General of India) (कॅग) राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यावरील कर्जाचा बोजा ८ लाख कोटींवर गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांच्या … Read more

PM Modi In Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत!! विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

narendra modi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या … Read more

Maharashtra MLC Elections: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; 12 मधील ‘या’ उमेदवाराचा पराभव

Maharashtra MLC Elections

Maharashtra MLC Elections| राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या 11 जागांसाठी राजकीय पक्षांचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. या बारा उमेदवारांमध्ये महायुतीचे सर्वच म्हणजेच नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झाल्या आहेत. (Maharashtra MLC Elections) … Read more

विधानपरिषदेसाठी आज मतदान!! जागा 11 अन उमेदवार 12… कोण मारणार बाजी?

vidhan parishad election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे कारण एकूण ११ जागांसाठी यावेळी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा बळी जाणार? आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला … Read more

मोठी बातमी!! राहुल गांधी 14 जुलैला आषाढी वारीत सहभागी होणार

Rahul Gandhi Ashadhi Wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. राहुल गांधी रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात असताना आता राहुल गांधी सुद्धा या वारीत चालताना आपल्याला दिसतील. राहुल गांधी संत ज्ञानेश्वर … Read more