अखेर नाना पटोलेंनी टीका केलेला ‘तो’ मोदी सापडलाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मोदीला मारू शकतो, अस विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर विरोधकांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. मात्र आपण पंतप्रधान मोदींना नव्हे तर गावातील गुंड मोदी बद्दल अस स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते. त्यानंतर आता खरंच मोदी नावाचा गावगुंड सापडला आहे. उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत आपणच तो गावगुंड … Read more

मोदींनी योग्य नियोजन केले असते तर ही परिस्थिती आली नसती : बच्चू कडूंचा प्रहार

BACHCHU KADU

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशातील कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. देशातील करुणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मोदी यांचे नियोजन कमी पडत आहे अशी टीका विरोधकांमधून तीव्रतेने केली जात आहे. एवढंच नाही तर कोरोना परिस्थितीवरुन परदेशातूनही मोदींवर टीका केली जात आहे. आता प्रहार जनशक्ती चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

देशमुखांवरील ED ची कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतीक…

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गोटात एकच खळबळ उडाली आहे. ‘ED ची अनिल देशमुखवरील कारवाई म्हणजे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक ट्विट … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

Devendra Fadnavis Udhhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं, बच्चू कडूंचा घणाघात

मुंबई । ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे ईडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं समोर येत आहे. हल्लीच शिवसेना … Read more

‘भाजपवाले मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर येतात, लोकशाहीचे मंदिर ‘संसद’ उघडा म्हटलं कि,पळ काढतात’

मुंबई । कोरोनामुळे जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच संसदेचे हिवाळी अधिवेशन घेऊ नये असे सरकारने परस्पर ठरवले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी असे सांगितले की, हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याबाबत सर्व पक्षांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा कधी, कोठे, कोणत्या व्यासपीठावर झाली? त्या चर्चेत कोण कोण सहभागी झाले होते? संसदेचे अधिवेशन होऊ नये, या … Read more

नितीश कुमार बिहारचे फक्त नामधारी मुख्यमंत्री, रिमोट तर भाजपच्या हाती

पाटणा । नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीआहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या 14 सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. … Read more

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष; सत्ता आल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार का?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 … Read more

.. अन अशा व्यक्तीला मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं कंत्राट कसं काय दिलं; प्रशांत भूषण यांचा सवाल

नवी दिल्ली । चिनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी सध्या लंडन येथील न्यायालयात उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani )यांच्यावर खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. यावरून आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी … Read more

नोटाबंदी, GST आणि लॉकडाऊन हे मोदींचे ‘मास्टरस्ट्रोक’ नाहीतर ‘डिझास्टर स्ट्रोक’ ठरलेत- काँग्रेस

नवी दिल्ली । काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून मोदी सरकारवर टीका केलीय. गेल्या ७३ वर्षांत पहिल्यांदाच अर्थव्यवस्था आणि व्यक्ती या दोघांचंही कंबरडं मोडण्यात आलंय. आर्थिक उद्ध्वस्तता आणि आर्थिक आणीबाणीकडे देशाला ढकललं जात आहे. कोसळणारा जीडीपी याचा ढळढळीत पुरावा आहे. नोटाबंदी जीएसटी आणि लॉकडाऊन ‘मास्टरस्ट्रोक’ नाही तर ‘डिझास्टर स्ट्रोक’ ठरलेत असं … Read more