सुषमा स्वराज अनंतात विलीन

नवी दिल्ली |  भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज लोदी रोड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काल मंगळवारी रात्री १०. ५० वाजता त्यांचे निधन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्या नंतर सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज आणि त्यांचे पती स्वराज … Read more

पंडित नेहरूंच्या त्या भाकिताला मोदी सरकारने खरं करत ३७० कलमाला बसवली खीळ

नवी दिल्ली | पंडित नेहरू यांच्या राजवटीत लागू झालेले कलम ३७० रद्द करण्याच्या दृष्टीने आज केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्याचे विधेयक संसदेत गृहमंत्री आमित शहा यांनी मांडले आहे. त्यानुसार आता ३७० कलम कंकुवत होणार असून काश्मीरच्या नागरिकांना देखील भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व सेवा आणि सुविधा मिळणार आहेत. तसेच ३७० कलम रद्द … Read more

प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे सहाजिक आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | प्रत्येकाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. मात्र जे शक्य आहे तेच होईल. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अमित शहा यांच्या पातळीवर घेतला जाणार आहे. त्यामुळे इथं अंदाज लावणे योग्य ठरणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून देखील दोन्ही कडून मुख्यमंत्री पदाबाबत येणारी … Read more

मॉब लींचीग आणि जयश्रीरामच्या मुद्दयांवर ४९ सेलिब्रिटींनी मोदींना लिहले पत्र

नवी दिल्ली | असहिष्णतेचा मुद्दा पुन्हा एकदा देशात डोके वर काढणार असल्याचे चित्र सध्या माध्यमातून पुढे येते आहे. अशातच ४९ सेलिब्रिटींनी नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंग आणि जय श्रीरामच्या मुद्द्यांवर पत्र लिहले आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. यावर नरेंद्र मोदी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, रामचंद्र … Read more

आरएसएसवाले माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत

हैद्राबाद  | आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे अकबरुद्दीन ओवेसी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आजारपणातून उठलेल्या अकबरूद्दीन ओवेसी यांनी एका सभेत भाषण करताना आरएसएसवाले माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने ते पुन्हा चर्चेत आले आहे. या जगात जे घाबरतात त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. जे घाबरत … Read more

चंद्रकांत पाटीलच्या मेळाव्यात महिलांची केली छेडछाड

पुणे प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत २२ जुलै रोजी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी एका महिला पदाधिकाऱ्याची पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी छेडछाड केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला कार्यकर्त्याने सोशल मीडियात पोस्ट लिहून या संदर्भात निषेद व्यक्त केला. त्यानंतर हे प्रकरण दडपून टाकण्याचा देखील प्रकार करण्यात आला. २२ जुलै रोजी पुण्यात भाजपच्या … Read more

नरेंद्र मोदींच्या फडणवीसांना जन्मदिनाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राच्या उत्साही आणि गतिशील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्री … Read more

लोकसभेतील हसाहाशी त्या महिला खासदारांना महागात पडणार

नवी दिल्ली | डॉ. भारती पवार यांच्या भाषणाच्या वेळी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात झालेल्या हसाहाशीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असल्याचे बोलले जाते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्ष नेतृत्वांनी भरती पवार यांच्याकडे या बाबत विचारना केली. त्यांनी देखील हा प्रकार आपल्याला व्हिडीओ बघितल्यावरच समजला असे म्हणले आहे. भरती पवार … Read more

चंद्रकांत पाटलांना आला मोदींचा फोन ; म्हणून तुम्हाला केले प्रदेशाध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी | भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली . ‘दादा, आपको महाराष्ट्र का प्रदेशाध्यक्ष बनाया है। पक्ष संघटन तो आप मजबूत करेंगे ऐसा मुझे विश्‍वास है; पर अपने देशकी संस्कृती बढाने के लिए आपको अध्यक्ष बनाया है। मुझे आशा … Read more