राज्य सरकार नरमले? वीज बिलात सवलतीचे दिले संकेत; उद्धव ठाकरे बैठक घेणार

मुंबई । लॉकडाऊन काळात आकारलेल्या वाढीव बिलात सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut)यांनी घेतली असली तरी या बाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचे संकेत गुरुवारी मिळाले. ऊर्जा मंत्र्यांच्या भूमिकेचे राज्यात तीव्र पडसाद उमटल्यानंतर या सवलतींबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. (Electricity Bill) विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, वाढीव वीजबिलावरून लोकांच्या भावना तीव्र … Read more

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळणार

नागपूर । वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यानुसार या आंदोलनाची पहिली ठिणगी विदर्भातून पडणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. (MNS warns to protest from tuesday over … Read more

‘तोंड लपवायची वेळ आल्यानं नितीन राऊत चुकीची आकडेवारी सांगतायेत’; फडणवीसांचा घणाघात

मुंबई । ”राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची वेळ आल्यानं ते चुकीची आकडेवारी सांगत आहेत”, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis Criticize On Energy Minister Nitin … Read more

‘सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवाचं!’ राजू शेट्टींचे खुलं चॅलेंज

मुंबई । लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात चांगलंच राजकारण रंगले आहे. अशा वेळी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे (electricity bill ) आम्ही भरणार नाही. आता सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असे जाहीर आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी दिले. राज्य सरकारने वीज बिल माफ … Read more

कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही! मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं भरा! ऊर्जामंत्र्यांचा वीज ग्राहकांना करंट

मुंबई । वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलं आहे. वीज वापरणारे जसे ग्राहक आहेत तसे महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत … Read more

हुर्ररे! आता रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार; उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर । अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली. राज्य सरकार राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. … Read more

Power Cut in Mumbai: मुंबतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई । मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उनगरातील वीजपुरवठा 12 ऑक्टोबरला पूर्णपणे खंडित झाला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या सेवा कोलमडल्या. परंतु हा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.सोमवारी मुंबई आणि शेजारच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. लोकल सेवा … Read more

मुंबईतील वीजपुरवठा कधी सुरु होणार? ऊर्जामंत्री म्हणाले..

मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बत्ती गुल झाली. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ‘बेस्ट’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक … Read more

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

लखनऊ । काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. दरम्यान, वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन मृतक सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतले. गुरुवारी (२० ऑगस्ट) उत्तर … Read more

नितीन राऊतांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय परस्पर घ्यायला नको होता; थोरातांनी टोचले कान

मुंबई । राज्यातील वीज कंपन्यांवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर केलेल्या नियुक्त्या रद्द झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुरुवारी मुंबईत ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी थोरात यांनी म्हणाले की, नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय परस्पर घ्यायला नको होता. त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे होती. सरकार … Read more