IPL 2024 : RCB च्या चाहत्यांना खुशखबर!! AB डीव्हिलियर्स संघात पुन्हा सामील होणार?

IPL 2024 AB de Villiers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असून 26 मे रोजी अंतिम सामना होऊ शकतो. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएल मध्ये RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळुरूला सपोर्ट करणारे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आयपीएलच्या १६ वर्षाच्या इतिहासात RCB ने … Read more

WPL 2023 Auction : स्मृती मानधना RCB च्या संघात; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

Smriti Mandhana RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच होत असणाऱ्या महिला आयपीएल (WPL 2023 Auction) साठी आज खेळाडूंची लिलावप्रक्रिया सुरु आहे. यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला आपल्या संघात सामील करून घेतले. तब्बल 3.40 रुपयांसह RCB च्या संघाने स्मृतीला संघात घेतलं. आत्तापर्यंत पार पडलेल्या लिलावादरम्यान स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू … Read more

RCB ला मिळाला नवा कर्णधार; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार नेतृत्व

RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर बंगळुरू ने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डुप्लिसीसची कर्णधारपदी निवड केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आरसीबी कोणाला कर्णधार करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर डुल्पेसीस ची निवड करण्यात आली आहे. फाफ डुप्लिसीस शिवाय ऑस्ट्रेलियन बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक हे सुद्धा … Read more

कोण असेल RCB चा नवा कर्णधार?? ‘या’ खेळाडूचे नाव निश्चित

RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या २६ मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार असून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यातच २ नव्या संघाची भर पडल्यामुळे आयपीएल मध्ये अनेक फेर बदल झाले आहेत. दरम्यान, विराट कोहली याने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्या नंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू १२ मार्च ला नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहे. आरसीबी ने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार … Read more

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?; संघ अजूनही आशावादी

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र विराट कोहलीनेच आगामी आयपीएल मध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आरसीबी अजूनही आशावादी आहे. आम्ही विराट कोहलीचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी सांगितले. विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व … Read more

विराट कोहलीला कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी; कोलकात्याविरुद्ध आज हाय व्होल्टेज सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी विराट कोहली कडे असल्याने आजचा सामना आरसीबीच्या खेळाडूंसाठी तसेच चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. विराट कोहली यंदाच्या हंगामानंतर बेंगळूरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुने १४ पैकी … Read more

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणे सोडू शकतो !

नवी दिल्ली । विराट कोहलीने आयपीएल (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना दोन धक्के दिले आहेत. कोहलीने गेल्या आठवड्यात येणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर कोहलीने आयपीएल 2021 नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. कोहली 2016 पासून कसोटी, एकदिवसीय, टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचा … Read more

विराट कोहलीचा मोठा निर्णय; आरसीबीचे कर्णधारपदही सोडणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार विराट कोहलीने T 20 पाठोपाठ आता आयपीएलचे कर्णधारपद देखील सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरु संघाचे नेतृत्व करत असून या आयपीएल नंतर तो बंगळुरुचे कर्णधारपद सोडणार आहे. “यंदाची आयपीएल स्पर्धा ही माझी संघाचा कर्णधार म्हणून माझी शेवटची स्पर्धा आहे. पण त्यानंतरही मी आरसीबीचा … Read more

युझवेंद्र चहलने IPLमधील ‘या’ टीमकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. युझवेंद्र चहल हा आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण युझवेंद्र चहलने मात्र आपल्याला धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहलने आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. युझवेंद्र चहल … Read more

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more