ऑगस्ट पर्यंत चालणार नाही सामान्य ट्रेन? रेल्वे सर्क्यलर मधून मिळाली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात देशातील सर्व लोकांना रेल्वे सुविधा कधी सामान्यपणे सुरु होतील हे जाणून घ्यायचे आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव जवळपास तीन महिन्यांपासून रखडलेल्या गाड्यांचे कामकाज या क्षणी ती सुरु होणे अपेक्षित नाही, कारण 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या सर्व नियमित वेळापत्रकच्या रेल्वेची तिकिटे भारतीय रेल्वेने रद्द केलेली आहेत. … Read more

भारतीय रेल्वेने जाहीर केल्या ‘या’ २० सूचना; तिकीट बुक करण्याआधी वाचायलाच हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आता आणखी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत या गाड्यांची सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे चालू केलेली नाही. रेल्वेने १२ मेपासून दिल्ली ते देशातील वेगवेगळ्या राज्यात १५ जोड्गाडय़ा चालू … Read more

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा 

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा आहे.

१२ ऑगस्ट पर्यंतची बुक झाली ४५ हजार रेल्वे तिकिटे; ३ मे नंतर ट्रेन सुरु होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे १४ एप्रिलपासून तिकिटांचे बुकिंग थांबविण्यात आले आहे. त्यावेळी १२ ऑगस्टपर्यंत सुमारे ४५ लाख रिजर्वेशन तिकिटे बुक होती.रेल्वेचे एडव्हान्स रिजर्वेशन पीरियड एआरआरपी १२० दिवस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज कोरोनाची सुमारे १५०० नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ३०,००० … Read more

ट्रेन चालू करण्याबाबत रेल्वेचा स्पेशल प्लान? लागू होऊ शकतात हे ५ नवे नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत आपल्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केलेल्या आहेत. इतकेच नाही तर ३ मे नंतर करण्यात येणारे रेल्वेचे रक्षणही थांबविले आहे.रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे हे त्यामागचा उद्देश आहे. ४ मे नंतर लोकांनी कोणताही अंदाज वर्तवू नये किंवा रेल्वे स्थानकांकडेही जाऊ नये.लॉकडाउननंतर जेव्हा कधी गाड्या सुरु होतील तेव्हा … Read more

१५ एप्रिलपासून पुन्हा सुरु होऊ शकते रेल्वे, ४ तास अगोदर पोहोचावे लागणार स्टेशनवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या रेल्वे गाड्यांचे कामकाज १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होऊ शकेल. भारतीय रेल्वेने रेल्वेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रोटोकॉल तयार केले आहेत. नव्या प्रोटोकॉलअंतर्गत प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेच्या चार तास आधी रेल्वे स्थानक गाठावे लागेल. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाश्यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. केवळ थर्मल स्क्रिनिंग … Read more

ब्रेकिंग! ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वे सेवा बंद, तर लोकल बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. तर २२ मार्चनंतर ३१ पर्यंत लोकल सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more