740 दिवसांनंतर मास्क वापरणे ऐच्छिक

औरंगाबाद – राज्य शासनाने 2 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व निर्बंध मागे घेणार असल्याचे काल जाहीर केले. जिल्ह्यात देखील शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार असून, तब्बल 740 दिवसांनंतर जिल्हा मास्क मुक्त होणार आहे. शासनाने मास्क वापरणे ऐच्छिक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शासनाचे आदेश आल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे जिल्ह्यात … Read more

जिल्हा लवकरच होणार निर्बंधमुक्त – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Unlock

औरंगाबाद – कोरोना रूग्णांची कमी होत जाणारी संख्या आणि लसीकरणाचा वाढलेला टक्का यामुळे कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निर्बंध हटवण्यासंदर्भातील शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला शासनाकडून मंजुरी मिळताच जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी … Read more

दीड वर्षानंतर महाविद्यालये अनलॉक; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद – कोरोना वर लोक डाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना मागील दीड वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाची बंद असलेली महाविद्यालयांची द्वारे अखेर आज उघडली. यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयात 50 टक्के क्षमतेने वर्ग भरविण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन … Read more

शाळा सुरू परंतु महाविद्यालये अद्यापही बंदच ! पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

School will started

औरंगाबाद – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षणाची मंदिरे शासनाने बंद करून ठेवली आहेत. पहिल्या लाटे नंतर काही दिवस ही मंदिरे उघडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने पुन्हा ही मंदिरे लॉकडाउन करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने बारावी पर्यंतच्या शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. … Read more

शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षकांकडून #आताशाळासुरुकरा ट्रेंड

औरंगाबाद – कोरोना महामारी च्या नावाखाली लॉकडाऊन लावल्याने मागील 18 महिन्यांपासून राज्यातील शाळा शासन व प्रशासनाने बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी कंटाळून अखेर सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. युनिसेफच्या मते मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुलांवर याचा गंभीर परिणाम … Read more

…अन्यथा हॉटेलच्या चाव्या घ्या; निर्बंधांविरोधात हॉटेलचालक आक्रमक

hotel

औरंगाबाद – लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून लावलेल्या निर्बंधांमुळे, रेस्टॉरंट बंद-चालू करण्यात येत आहेत. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून आतापर्यंत सर्वकाही अनलॉक केले आहे. सर्वांना वेळ वाढवून देण्यात येत आहे. आम्ही वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल देऊनही पूर्णवेळ देण्यात आलेला नाही. यामुळे आता हॉटेल बार रात्री साडे ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी, जिल्हा … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन सूचना जारी

Corona 3rd way

औरंगाबाद | सध्या संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. आता दुसरी लाट संपुष्टात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. म्हणूनच प्रशासनाने या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. जिल्ह्यात शनिवारी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 … Read more

दुपारी 4 नंतर सुरु असलेल्या दुकानावर कारवाई करा – सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी निबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. या ठिकाणी शासनाने निर्बंध लावलेले आहेत. निर्बंध न पाळणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेले नियम न पाहणाऱ्या वर आणि दुपारी 4 नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर … Read more

आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी पूर्वी असणारे निर्बंध जैसे थे असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होण्यासाठी आणि धोरणाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश आणि धोरणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग … Read more

आता रविवार वगळता सर्व आठवडी बाजार राहणार सुरू

औरंगाबाद | संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठा, शाळा – कॉलेज, कंपनी, दुकाने सर्व बंद होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना महापालिकेने रविवारचा बाजार वगळून सर्व आठवडी बाजार यांना परवानगी दिली आहे. सोमवारी पाच महिन्यानंतर आठवडी बाजार भरला त्यावेळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट … Read more