लक्ष द्या! १ जुलैपासून आर्थिक व्यवहारांविषयी होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली ।  देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारकडून मिळालेल्या सवलती आजपासून बंद होणार आहेत. तसेच काही अन्य आर्थिक व्यवहारांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. एटीएम व्यवहारांत सूट मिळणार नाही बुधवारपासून … Read more

परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बंद झालेले व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरू झाले. उद्योग सुरू झाल्यामुळे आता परराज्यातले मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांनी गाठला १ लाखाचा टप्पा; दिवसभरात सापडले ३ हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात अनलॉक केल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज ३ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली आहे. तर मुंबईत आज सर्वाधिक ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात … Read more

अन्यथा..पुन्हा एकदा लॉकडाऊन कठोरपणे लागू करावा लागेल; मुख्यमंत्री ठाकरेंचा कडक इशारा

मुंबई । लॉकडाऊनमधून काहीशी सवलत दिल्यानंतर अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निमय मोडून गर्दी केली जात असल्याचे चित्र मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावर चिंता व्यक्त करतानाच लोकांनी गर्दी टाळली नाही तर नाईलाजाने पुन्हा एकदा कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा कडक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात लॉकडाऊनचा पाचवा … Read more

राज ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही

मुंबई । लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांत होत असलेली गर्दी व गोंधळाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याची टीका मनसेनं केली आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांत एकेका गोष्टीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. … Read more

नाभिक संघटनेच्या ‘या’ निर्णयामुळे; राजकीय नेते, अधिकाऱ्यांची होणार पंचाईत

मुंबई । राज्य अनलॉक होत असताना अन्य व्यवसायांप्रमाणेच सलून व्यवसाय सुद्धा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने शासनाला केली आहे. तसेच नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपये जमा करावेत, यासोबत सलून व्यावसायिकांना ५० लाखांचे विभा संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करतानाच जोपर्यंत या मागण्यापूर्ण होत नाहीत, … Read more

‘अनलॉक’मुळे भारतात कोरोना आणखीन फोफावण्याचा धोका: WHO

मुंबई । भारतात केंद्र सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलली असून लॉकडाउनची निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. भारतात लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी ही शक्यता वर्तवली. रेयान यांनी सांगितले की, भारतातील विविध भागात महासाथीच्या आजाराचा प्रभाव … Read more

मुंबईसह राज्यातील ‘या’ शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु

मुंबई । लॉकडाऊन हळहळू अनलॉक करण्यात येत असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळतानाच जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आता टॅक्सी धावणार असल्याने अनेकांना प्रवास करता येणार आहे. राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडणार आहे. ओला-उबेर टॅक्सी सुरु झाल्याने सर्वसामान्यांना आणि कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. … Read more

तब्बल ७० दिवसांनंतर सोन्या-चांदीची दुकानं सुरु; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली । देशात अनलॉक १.० सुरु झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जवळपास 70 दिवसांनंतर सराफा बाजार सुरु करण्यात येत आहे. लोकल बाजारात सराफा दुकानं लॉकडाऊन 4.0 दरम्यानच सुरु होत होती. मात्र देशातील इतर भागातील प्रमुख सराफा बाजार 1 जूनपासून हळू-हळू सुरु होत आहेत. लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते. … Read more

Unlock 1.0 | म्हणून सरकारकडून लॉकडाउन ऐवजी अनलॉक शब्दाचा वापर; सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार ‘हा’ परिणाम

Narendra Modi

वृत्तसंस्था । ३१ मे ची संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा संचारबंदी होणार की उठवली जाणार असे अनेक प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरे मिळाली असून आता ३० जूनपर्यंत ही संचारबंदी वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून याचा अनलॉक १.० असा उल्लेख करण्यात आला आहे. काही नियम शिथिल करण्यात आले असून कंटेन्मेंट झोनमधील नियम अद्याप शिथिल केले गेले नाहीत. पण … Read more