शहरात बाजारपेठा खुल्या करा; व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची मागणी

औरंगाबाद | कोरोना महामारीत सुरुवातीसारख्या बाजारपेठ सुरु ठेवण्यात आल्या तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे. सोमवारी जालना रोडसह क्रांतिचौक, गोपालटी तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वाहनांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. यामुळे 20 ते 30 मिनिटे वाहनाना ट्रॅफिक मध्ये थांबावे लागत होते. बाजारपेठ अधिक काळ … Read more

सावधान! औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्ण संख्येचा वाढता आकडा; गेल्या चोवीस तासात 115 नवीन रुग्ण

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना शहरातून ग्रामीण भागातही पसरला होता. प्रशासनाकडून लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती मात्र नियम शिथिल केल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 115 नवीन रुग्ण आढळल्याने चिंता अजूनच वाढली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दे चेन’ … Read more

आजपासून औरंगाबाद जिल्हा पूर्णपणे अनलॉक

Unlock

औरंगाबाद : सात जूनपासून ब्रेक द चेनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या औरंगाबद शहर अनलॉक करण्यात आले. मात्र ग्रामीण भागात काही निर्बंध कायम होते. ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून जिल्हयात सर्व … Read more

बंद महाविद्यालयामध्ये देखील विद्यार्थ्यांची तुफान गर्दी; फॉर्म आणि फिस भरण्यासाठी कोरोना नियमाचे उल्लंघन

Collage

औरंगाबाद : शहरामध्ये ब्रेक द चैन या अंतर्गत जे निर्बंध लावण्यात आले होते. ते निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. शहर अनलॉक केल्याने सर्व बाजारपेठेसह सर्व उघडण्यात आले आहे मात्र शाळा महाविद्यालय अद्याप बंद आहेत. बाजारपेठेत नागरिक मोठया प्रमाणावर गर्दी करत आहेत मात्र आता महाविद्यालयात ही मोठया प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालय तसेच … Read more

अनलॉक नंतर पहिल्याच दिवशी शहरातील भाजीपाल्याचे बाजार भाव; वाचा सविस्तर

औरंगाबाद | एक वर्षापासून संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे संकट उभ ठाकलं आहे. यातच आता औरंगाबाद शहराचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्यामुळे आजपासून औरंगाबाद शहर अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. आजपासून शहरातील मॉल, बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, बस सेवा आणि क्रीडा मैदान, समारंभ नियमितपणे सुरू राहणार आहेत.औरंगाबाद मधील भाजी मंडई … Read more

गेल्या दोन महिन्यापासून ठप्प असलेले आरटीओचे कामकाज आजपासून सुरू

RTO

औरंगाबाद | गेल्या दोन महिन्यापासून आरटीओचे काम ठप्प होते. ते काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. विविध कामासाठी अपॉइंटमेंट देण्यास सुरुवात करण्यात येणार असून कामे नियमित सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली. आरटीओ कार्यालयात वाहनांसंबंधी च्या कामासाठी जिल्हाभरातून येणार्‍या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका … Read more

Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक, पहा कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद, इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

Unlock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात … Read more

औरंगाबाद आणि जालन्याचा अनलॉक एकमध्ये सामावेश

Unlock

औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद-जालना या दोन जिल्ह्यात सह अठरा जिल्ह्यांचा समावेश अनलॉक मध्ये केला आहे. ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा अनलॉक एकमध्ये समावेश केला आहे. रेस्टॉरंट, मॉल, सिनेमागृहे, उद्याने, वॉकिंग, क्रीडा संकुले, ट्रेडिंग, खासगी, सरकारी कार्यालय, शूटिंग, सार्वजनिक … Read more

मोठी बातमी! राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ‘या’ 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवणार

Unlock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध हे 15 जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र आता पाच टप्प्यानुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार … Read more

45 दिवसानंतर आज उघडली बाजारपेठ; सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार

औरंगाबाद : तब्बल 45 दिवसानंतर औरंगाबाद जिल्ह्याची बाजारपेठ आज खुली झाली आहेत. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेसह सर्वच प्रकाराची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. दुपारी तीन नंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर शनिवारी आणि रविवारी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने मॉल्स बंद … Read more