जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्सची बैठक ; रात्री 8 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या अंशतः लॉकडाऊन सुरु आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. भोजनाची पार्सल सुविधा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिस्थिती गंभीर होत असल्याने वेळोवेळी निर्णय बदलले जात आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्सची बैठक घेण्यात आली त्यामध्ये आज रात्री 8 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी दिली.

रात्री आठच्या आत घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment