खूप राग येतोय?? पहा रागाला आवर घालण्याच्या काही सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येकाला राग हा येतच असतो. पण तो राग योग्य वेळी आणि योग्य कारणाला व्यक्त करता आला पाहिजे. कधी कधी जास्त प्रमाणात राग येतो. आपली चूक नसेल आणि जर समोरच्याची चूक असेल तर राग हा येतोच पण राग हा लगेच बाहेर आला तर अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले गेलेलं असते. पण त्यानंतर आपल्याला कोणतीच गोष्ट निस्तरता येत नाही. कि त्याची जाऊन माफी पण मागू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीबाबत राग व्यक्त करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

— कोणतेही गोष्ट सहन करण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे.

— पण माणसे वेळ जाऊ देत नाहीत लगेच भडकून आपल्या मनातील भावना व्यक्त करून बसतात.

— रागामुळे अनेकांची आयुष्य उध्वस्त झालेली पहिली असतील.

— राग हा अनेक आजरांना आमंत्रण देण्याचे काम करते.

— आपण संयमी आणि आनंदी राहिले पाहिजे.

.— राग व्यक्त करण्यापूर्वी त्याच्या परिणामांविषयी माहिती करून घेतलेली बरी.

— राग हा कोणापाशी व्यक्त करावा हे समजले पाहिजे.

— आपल्या इमोशन्स बरोबर इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.

— काळजी, भीती, चीड, द्वेष, चंचलता, दुःख, त्रास आणि वैताग अशा सगळ्या दुय्यम भावना रागात होऊ शकतात..

— कोणाच्या वाचून कोणाचे अडणार नाही हि भावना ठेवणे बंद करा.

— नेहमी सकारात्मक विचार करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment